खलिस्तानी आतंकवादी आणि गुंड यांच्या विरोधात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या ५० ठिकाणी धाडी !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने खलिस्तानी आतंकवादी आणि गुंड यांच्या विरोधात कारवाई करतांना देशातील ५ राज्यांतील ५० हून अधिक ठिकाणी धाडी घातल्या.

पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने निज्जर याची हत्या केल्याचा संशय !

जर हे खरे असेल, तर जस्टिन ट्रुडो यांनी भारताची जाहीररित्या क्षमा मागितली पाहिजे आणि पाकला यासाठी दोषी ठरवत त्याच्या विरोधात कृती केली पाहिजे !

लक्षावधी हिंदू वाट पहात असलेला ‘साहेब (भाग २) – द आफ्टरमॅथ’ नावाचा ‘प्राच्यम्’चा व्हिडिओ २८ सप्टेंबरला होणार प्रसारित !

व्हिडिओच्या माध्यमातून स्वातंत्र्योत्तर काळात हिंदूंच्या विरोधात साम्यवादी आणि कथित धर्मनिरपेक्षतावादी यांनी आखलेल्या षड्यंत्राचा भांडाफोड करणार !

सरकारने कुणाच्याही परंपरांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नये ! – सर्वोच्च न्यायालय

देशातील मंदिरांचे होणारे सरकारीकरण थांबवून सर्व मंदिरे सरकारीकरण मुक्त करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने कायदा करावा, अशीच देशातील हिंदूंची अपेक्षा आहे !

भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी आय.एस्.आय.ने हाती घेतली ‘के’ (खलिस्तान) नावाची आंतरराष्ट्रीय मोहीम !

पाकिस्तानने बलुचिस्तान, सिंध आदी प्रांतांतील लोकांच्या समस्या सोडवण्याकडे लक्ष द्यावे. अन्यथा निकटच्या भविष्यात त्याला त्याच्या अर्ध्याअधिक भूमीवरच तुळशीपत्र ठेवावे लागेल !

केंद्रशासन शहरातील घरांसाठीच्या गृहकर्जावर अनुदान देणारी योजना आणणार

केंद्रशासन लवकरच गृहकर्जावर अनुदान देणारी ६० सहस्र कोटी रुपयांची योजना आणणार आहे. २० वर्षे मुदतीसाठी ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेणारे या योजनेसाठी पात्र असतील.

भारतातील दक्षिण कोरियाच्या दूतावासाने घेतलेल्या नव्या वाहनाची हिंदु पद्धतीने विधीवत् पूजा

सनातन धर्म संपवण्याची भाषा करणार्‍यांना ही चपराकच होय ! भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल विमानाची पूजा केल्यावर टीका करणारे आता तोंड उघडतील का ?

चीनने भारताच्या सीमेवर केली आहेत अनेक बांधकामे !

चीनला जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही तितकीच सिद्धता करण्याची आवश्यकता आहे !

यावर्षी देशातील ६ सहस्र ५०० कोट्यधीश भारत सोडून विदेशात स्थयिक होणार !

जनतेला सोयीसुविधा देऊन त्यांचे रहाणीमान उंचावू न शकणारे देशातील आतापर्यंतचे शासनकर्ते याला उत्तरदायी आहेत !  

कॅनडातील खलिस्तानी आतंकवाद्यांना भारतातून हवालाच्या माध्यमातून मिळाले कोट्यवधी रुपये !

भारताने या खलिस्तान्यांना आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यासाठी आता कंबर कसली पाहिजे !