पाकचे लवकरच ४ तुकडे होऊन ३ तुकड्यांचा भारतात विलय होईल ! – योगगुरु रामदेवबाबा

कधी सनातन धर्मावर, कधी आमच्या महापुरुषांच्या चरित्र्यावर विविध प्रकारचे लांछन लावले जात आहे. जे करत हे करत आहेत, ते राष्ट्रविरोधी आहेत. हे सर्व विदेशी शक्तींच्या आदेशावरून केले जात आहे.

हरिद्वार (उत्तराखंड) येथील ७ मशिदींना ३५ सहस्र रुपयांचा दंड !

प्रत्येक वेळेला या मशिदींवरील भोंग्यांवर लक्ष ठेवत रहाण्यापेक्षा मशिदींवर भोंगे लावण्याचीच अनुमती रहित करण्याची आवश्यकता आहे !

संपूर्ण जोशीमठ गावाचेच स्थलांतर करणे अयोग्य ! – सर्वेक्षण पथक

गेल्या ५० वर्षांत जोशीमठ हे गाव कसे पालटले ?, याचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास केला जात आहे.संपूर्ण अहवाल सरकारकडे सुपुर्द केला जाईल, असे प्रा. पनवार यांनी सांगितले.

‘इस्रो’ने जोशीमठाची भूमी खचत चालल्याची उपग्रहाद्वारे घेतलेली छायाचित्रे संकेतस्थळावरून हटवली !

उत्तराखंडच्या मंत्र्यांच्या सूचनेनंतर कार्यवाही

हल्द्वानी (उत्तराखंड) येथे धर्मांधांकडून हिंदूंवर वारंवार आक्रमण !

हल्द्वानी भारतात आहे कि पाकिस्तानात ? काश्मीरसारखी स्थिती भारतातील कानकोपर्‍यात निर्माण होत असेल, तर हिंदूंनी कुठे जायचे ? भारत सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हिंदूंना आश्‍वस्त करणे आवश्यक !

डोंगर आणि जंगले तोडली गेल्याने जोशीमठ येथे कठीण परिस्थिती उद्भवली !

जोशीमठच्या आपत्तीवर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वतीजी यांची प्रतिक्रिया

उत्तराखंडमध्ये हिंदु महिला आणि तिच्या ३ अल्पवयीन मुलींचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर !

धर्मांधांचे हिंदूंचे धर्मांतर करण्याचे धाडस होणार नाही, अशी कारवाई सरकारने धर्मांधांवर केली पाहिजे !

शंकराचार्य माधव आश्रम मंदिरातील शिवलिंगालही गेले तडे !

जोशीमठ (उत्तराखंड) येथील भूस्खलन !
कर्णप्रयाग येथेही भूस्खलन

उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये भूमी खचत असल्याने ५०० हून अधिक घरांना तडे

उत्तराखंडच्या चमोली येथील जोशीमठमध्ये भूमी खचल्यामुळे ५६१ घरांना, तसेच रस्त्यांनाही तडे गेले आहेत. भूमी खचण्यासह येथून मातीचा गाळ असलेले पाणी वाहू लागल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाल्याने तेथून आतापर्यंत ६६ कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.