पाकचे लवकरच ४ तुकडे होऊन ३ तुकड्यांचा भारतात विलय होईल ! – योगगुरु रामदेवबाबा
कधी सनातन धर्मावर, कधी आमच्या महापुरुषांच्या चरित्र्यावर विविध प्रकारचे लांछन लावले जात आहे. जे करत हे करत आहेत, ते राष्ट्रविरोधी आहेत. हे सर्व विदेशी शक्तींच्या आदेशावरून केले जात आहे.