
मुंबई – लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशन किमान ४ आठवडे व्हायला हवे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मांडले. जर सरकारने अधिवेशनाचा कालावधी अल्प केला, तर प्रश्नांपासून पळ काढण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न असेल, असा आरोप त्यांनी केला आहे.
(सौजन्य : News18 Lokmat)
संजय राठोड आणि पूजा चव्हाण प्रकरणी पोलिसांवर सरकारचा दबाव असल्यामुळे पडताळणी व्यवस्थित होत नाही, असा आक्षेप त्यांनी या वेळी घेतला. १९ फेब्रुवारी या दिवशी ते माध्यमांशी बोलत होते.
कर्नाटकातील शाळांत हिजाबला दिलेल्या अनुमतीच्या विरोधात हिंदूंची ‘भगवे उपरणे मोहीम’ !
इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा !
शिरगाव येथे उपेंद्र गावकर आणि त्यांच्या कुटुंबावर गोळीबार
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
ठाकुर्ली (डोंबिवली) येथे वाहतूक पोलिसाला शिवीगाळ !