अशांंना सरकारने कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! अंनिससारख्या संघटना याविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

शिवसागर (आसाम) – येथे भूमीखाली दडलेल्या ‘खजान्या’च्या लालसेने दोघा भावांनी त्यांच्या ५ मुलांचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी जमील हुसेन, त्याचा भाऊ सरिफुल हुसेन आणि आयशा बेगम यांना अटक केली आहे.
Assam: Two brothers attempt to sacrifice their five children to find buried treasure, Jamiul and Sariful caught by alert localshttps://t.co/Yu18BIevKX
— OpIndia.com (@OpIndia_com) November 15, 2020
१४ नोव्हेंबरच्या रात्री ते मुलांचा बळी देणार असल्याची माहिती स्थानिकांना मिळाल्यावर त्यांनी पोलिसांच्या साहाय्याने हा डाव उधळून लावला.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !