नवी देहली – देशभरात दळणवळण बंदी लागू असल्याने कारणाविना वाहनाने कुणालाही प्रवास करता येत नाही. या काळात अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने, तसेच वैद्यकीय कारणास्तव होणार्या वाहतुकीलाच अनुमती आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने कोणत्याही अडथळ्याविना ठरलेल्या ठिकाणी पोचावीत, यासाठी भारतात १४ एप्रिलपर्यंत पथकर वसुली (टोलनाक्यावरील वसुली) स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ‘ट्वीट’ करून दिली.
देशभरात १४ एप्रिलपर्यंत पथकर वसुलीला स्थगिती
नूतन लेख
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन !
एकनाथ शिंदे आणि माझ्यात कधीही कुरघोडी राजकारण दिसणार नाही ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सैन्याने एका रात्रीत उभारलेल्या २ पुलांमुळे अमरनाथ यात्रेचा मार्ग मोकळा !
देशातील ७६७ लाख हेक्टर वनभूमी पैकी १३.३५ लाख हेक्टर भूमी भूमाफियांच्या कह्यात !
वर्ष २०२३ पासून पीओपी मूर्तीवर बंदी घालणार ! – मुंबई महापालिका
हिंदूंना रक्षणकर्ता हवा !