नागरिकांनो, जमावबंदीच्या आदेशाचे शतप्रतिशत पालन करा ! शासकीय सूचनांचे पालन करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे.

पुणे – जमावबंदीचा आदेश असतांनाही रांजणगाव येथील राजमुद्रा चौकात घोळका करून विनाकारण उभे असलेल्या ५ जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अनंत घोडे, शरद घोडे, रामचंद्र पर्हाड, माधव कवडे आणि गणेश शेवाळे अशी आरोपींची नावे आहेत. साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांनी संबंधितांना ‘तुम्ही येथे थांबू नका’, असे आवाहन करूनही त्यांनी ते न ऐकल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !