भारतमातेच्या स्वतंत्रतेची शपथ घेणार्‍या सावरकरांप्रमाणे हिंदु राष्ट्राची शपथ घेणे आवश्यक ! – हर्षद खानविलकर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तिथीनुसार स्मृतीदिनानिमित्त जिल्ह्यात ‘गाथा शौर्याची आणि सावरकरांच्या मनातील आदर्श हिंदु राष्ट्र’ या ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यानात असे आवाहन करण्यात आले.

हुतात्म्यांनी स्वतंत्र केलेल्या राष्ट्रात आपण हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे ! – सुमित सागवेकर

तुमच्या पिढीने आता वीर बनवून विजयाच्या पायरीवर म्हणजेच हिंदु राष्ट्र बनवले पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना स्वतंत्र हिंदुस्थानकडून हे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथे ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीदिनाचे निमित्त !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्येक हिंदूने कृतीशील होणे, हीच स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानवंदना असेल ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे अखंड हिंदुस्थानचे प्रणेते, मातृभाषेचा अभिमान असलेले, राष्ट्रीय अस्मिता असलेले, दूरदर्शी, प्रतिभासंपन्न क्रांतीवीर साहित्यिक. साहित्यिकही अनेक असतात आणि क्रांतीकारकही अनेक होऊन गेले; मात्र स्वातंत्र्यवीर सावरकारांसारखा क्रांतीवीर साहित्यिक हा ‘यासम हाच !’

‘ने मजसी ने परत मातृभूमीला… !’

फाल्गुन शुक्ल पक्ष षष्ठी, कलियुग वर्ष ५१२२ आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त आजच्या काळाला अनुसरून देवाने सुचवलेला ‘ने मजसी ने…’ या गीताचा भावार्थ गुरुचरणी लिहीत आहे.

भारतमातेला हिंदु राष्ट्राचा मुकुट चढवण्याचा निर्धार करा ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंह, राजगुरु यांचे नाव घेतल्यावर आपल्या मनात निर्माण होते ते खरे ‘शौर्य’ ! त्यांचा आदर्श घेऊन हिंदूंनी संघटित होऊन भारतमातेला हिंदु राष्ट्राचा मुकुट चढवण्याचा निर्धार करावा.

पोलिसांची इतकी लाचार अवस्था मी यापूर्वी कधीही पाहिलेली नाही ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी करणार्‍या पोलीस निरीक्षकांना पदावर रहाण्याचा अधिकार नाही, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

वीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी पुणे ब्राह्मण महासंघाच्या वतीने स्वाक्षरी मोहीम

ब्राह्मण महासंघ पुणे जिल्ह्याच्या वतीने वीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी ५५ सहस्र स्वाक्षर्‍या घेऊन त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभ २६ फेब्रुवारी या दिवशी रमणबाग चौकातून झाला.