भारतीय क्रांतीपर्वातील बॉम्बचा उगम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची दूरदृष्टी !

‘वर्ष १९०८ मध्ये सशस्त्र भारतीय क्रांतीकारकांच्या हाती एक संहारक अस्त्र गवसले, ते अस्त्र म्हणजे बॉम्ब होय. हेमचंद्र दास यांनी रशियाहून या अस्त्राची कृती मिळवून आणली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार

‘पूर्वजांचे ज्ञान, पराक्रम आणि अभिक्रम यांचा अभिमान बाळगणे, हा खराखुरा पूर्वजांच्या परंपरेचा अभिमान बाळगणे होय. पूर्वजांच्या अज्ञानाच्या परंपरेचा अभिमान बाळगणे केव्हाही इष्ट नाही. पूर्वजांचे ज्ञान काही वेळा सध्याच्या वाढत्या ज्ञानाप्रमाणे अज्ञान ठरले असेल, तर ते स्वीकारता कामा नये, हे सावरकरांचे सूत्र !

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाकडून ‘सिंधु नदी से सिंधु सागर तक स्वातंत्र्यविरों की बात…’ या कार्यक्रमाचे आयोजन

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिन आणि संस्थेच्या जम्मू शाखा स्थापनादिनाचे औचित्य साधून ‘सिंधु नदी से सिंधु सागर तक स्वातंत्र्यविराेंं की बात…’ या कार्यक्रमाचे आयोजन २६ फेब्रुवारी या दिवशी दुपारी २.३० वाजता करण्यात आले आहे.

भारतमातेच्या मुक्तीयज्ञात सर्वस्वाची आहुती देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर !

देश आणि राष्ट्र यांच्याप्रती भक्ती तीव्रतम प्रेरणा देणारी ! अशा या स्वातंत्र्यवीराचे गुणगान करावे तेवढे अल्पच ! हिंदुत्वनिष्ठ आणि देशनिष्ठ या सर्वांकडून त्यांना या प्रेरणादिनी शतशः प्रणाम आणि परम आदरपूर्वक भावपूर्ण पुष्पांजली अर्पण !’

महापुरुषांचे नुसते प्रेमी किंवा भक्त न होता त्यांचे विचार आत्मसात करून कृतीशील व्हा ! – रणजीत सावरकर

श्रीराधाकृष्ण मंदिराजवळ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भित्तीचित्र साकारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन श्री. रणजीत सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

नाशिक येथील साहित्य संमेलनात ‘संमेलन नगरी स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी’ असे नाव देण्याची मागणी

आगामी साहित्य संमेलनात ‘संमेलन नगरी स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी’ असे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु ती टाळण्यात आल्याने स्वातंत्र्यवीर सावरकर समुहाच्या वतीने भगूर येथे त्याचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला.

‘स्वयंभू’ या दिवाळी अंकात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेल्या संशोधनाविषयीच्या लेखांना प्रसिद्धी

दौंड तालुक्यातील केडगाव येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचा’ने वर्ष २०२० मध्ये प्रकाशित केलेल्या ‘स्वयंभू’ या दिवाळी अंकात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या ४ लेखांना प्रसिद्धी देण्यात आली आहे.

नाशिक येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा ठराव करावा !- सावरकरप्रेमी

स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रीय साहित्यिक, विचारवंत, कवी, लेखक, भाषाशुद्धीकार, कादंबरीकार असून त्यांनी अद्वितीय कामगिरी केली आहे.

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या (सौ.) भारती जैन यांना ‘सावरकर रत्न’ पुरस्कार प्रदान !

मराठी भाषा विश्व, पुणे या संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. ए.बी. पाटील यांच्या हस्ते हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या (सौ.) भारती जैन यांना ‘सावरकर रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.