काबुल विमानतळावर पाण्याची बाटली ३ सहस्र रुपयांना, तर जेवण साडेसात सहस्र रुपयांना !

अफगाणिस्तान सोडून जाणार्‍या नागरिकांची काबुल विमानतळावरील दुःस्थिती !
प्रत्येक ३ अफगाणी नागरिकांपैकी एक जण भुकेला ! – अहवाल

(म्हणे) ‘तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सारखेच !

कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आर्. ध्रुवनारायण यांचे द्वेषपूर्ण विधान  !
संघ जर तालिबानसारखा असता, तर ध्रुवनारायण यांना उघडपणे असे विधान करण्याचे धाडस झाले असते का ?

जगातील ६० देशांनी अफगाणिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य थांबवले !

अफगाणिस्तानवरील तालिबानच्या नियंत्रणानंतर अमेरिकेच्या बँकांमधील अफगाण सरकारची खाती सील करण्यात आली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अफगाणिस्तानचे अब्जावधी रुपये परत घेण्यासही बंदी घातली आहे.

अफगाण नागरिकांना देशाबाहेर जाण्याची अनुमती देणार नाही ! – तालिबान

अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळवल्यापासून लक्षावधी अफगाण नागरिकांनी देशाबाहेर जाण्यासाठी प्रयत्न चालू केला आहे. यामुळे काबुल विमानतळावर मोठी गर्दी झाली आहे.

तालिबान्यांना जेवण आवडले नाही; म्हणून त्यांनी महिलेला जिवंत जाळले !

तालिबानी पैसे मिळवण्यासाठी अफगाणिस्तानमधील महिलांना शेजारच्या देशांमध्ये विकत आहेत. नोकरदार महिलांना नोकरी करण्यास बंदी करण्यात आली असून त्यांच्यावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.

तालिबान आणि आय.एस्.आय. यांनी ‘इस्लामिक स्टेट’ला सोपवले भारतात आतंकवादी आक्रमण करण्याचे दायित्व ! – गुप्तचर विभागाची माहिती

भारत जोपर्यंत पाकला नष्ट करत नाही, तोपर्यंत अशा प्रकारच्या आतंकवादी कारवाया होण्याची शक्यता नेहमीच रहाणार आहे, हे लक्षात घ्या !

हिंदू आणि ख्रिस्ती इस्लामी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येतील ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

भारतावर मुसलमान आक्रमकांनी आक्रमणे करून हिंदूंवर अत्याचार केले. त्यानंतर  ‘ख्रिस्ती’ ब्रिटिशांनीही हिंदु धर्म संपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे दोघेही हिंदूविरोधी आहेत, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘तालिबानी येतील आणि काश्मीर जिंकून पाकिस्तानला देतील !’

पाकिस्तानला ‘काश्मीर’ म्हणजे अफगाणिस्तान वाटले का ? अशा पाकला अद्दल घडवण्याची हीच योग्य वेळ असून त्यासाठी भारताने पावले उचलावीत !

अफगाणिस्तानच्या समस्येवर ‘जी ७’ देशांची तातडीची बैठक

अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळवल्यानंतर जागतिक स्तरावर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ‘जी ७’ देशांची तातडीची बैठक बोलावली आहे.

तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये शरीयत कायदे लागू करावेत !

ब्रिटनमधील इस्लामी उपदेशक अंजेम चौधरी यांचा तालिबान्यांना सल्ला
अशी स्थिती भारतात येण्यापूर्वी सर्व हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करावी !