‘वाहन सर्व्हिसिंग सेंटर’च्या चालकांकडून फसवणूक झाल्याचे अनुभव आल्यास ते जनप्रबोधनासाठी कळवा !
आपले वाहन सर्व्हिसिंगसाठी देतांना वाढीव अंदाजपत्रक अथवा अनावश्यक देखभाल-दुरुस्तीची भिती दाखवून लूट होत नाही ना, याची काळजी घ्या !
आपले वाहन सर्व्हिसिंगसाठी देतांना वाढीव अंदाजपत्रक अथवा अनावश्यक देखभाल-दुरुस्तीची भिती दाखवून लूट होत नाही ना, याची काळजी घ्या !
वाचकांनो, आपले वाहन सर्व्हिसिंगसाठी देतांना वाढीव अंदाजपत्रक अथवा अनावश्यक देखभाल-दुरुस्तीची भिती दाखवून लूट होत नाही ना, याची काळजी घ्या !
हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’ मोहिमेच्या अंतर्गत पत्रकार परिषद आणि प्रशासनाला निवेदन सादर
महाड येथील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेत ४० जणांचे बळी गेले असतांना रायगडमधील प्रशासनाने यातून कोणताही बोध घेतल्याचे दिसून येत नाही. वाहतुकीची वर्दळ असलेल्या येथील साळाव-रेवदंडा पुलाची दुरवस्था झाली आहे.
दूध किंवा कुठल्याही अन्नपदार्थांमध्ये भेसळ लक्षात आल्यास ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’कडे दूरभाष, ‘ऑनलाईन’ किंवा प्रत्यक्ष पत्रव्यवहार यांद्वारे तक्रार करता येते.
हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत विशेष संवाद
हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत विशेष संवाद दिनांक : २० ऑक्टोबर वेळ : रात्री ८ वाजता ऑनलाईन परिसंवादाची मार्गिका (लिंक) ! Youtube.com/HinduJagruti twitter.com/HinduJagrutiOrg www.HinduJagruti.org
समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.
‘सुराज्य अभियान’च्या वतीने गोव्याचे ऊर्जामंत्री, दक्षिण गोव्यातील विद्युत् विभागाचे अधीक्षक अभियंता आणि फोंडा येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
‘वर्ष १९८७-८८ मध्ये एका शहरात हिंदु-अल्पसंख्यांक यांच्यात दंगल झाली होती. दंगलीचे पडसाद शहरात १० दिवस उमटत होते.