भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न ! – भारत सरकारची टीका
‘जागतिक भूक निर्देशांका’त भारताला पाक आणि श्रीलंका यांच्यापेक्षा खाली दाखवल्याचे प्रकरण
‘जागतिक भूक निर्देशांका’त भारताला पाक आणि श्रीलंका यांच्यापेक्षा खाली दाखवल्याचे प्रकरण
श्रीलंका, पाकिस्तान आणि नेपाळ यांची स्थिती भारतापेक्षा चांगली !
पाकिस्तानातील एका अमलीपदार्थ तस्करावर भारतीय सुरक्षायंत्रणा लक्ष ठेवून आहेत. हा अमलीपदार्थ माफिया श्रीलंकेतील ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम’ (एल्.टी.टी.ई.) ला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहे.
जाफना येथील एका प्राचीन हिंदु मंदिराच्या भूमीवर बौद्ध विहाराचे अवैध बांधकाम केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणार्या २ प्रमुख तमिळी कार्यकर्त्यांना श्रीलंका सरकारने अटक केली. या अटकेच्या निषेधार्थ तमिळी हिंदूंनी मुल्लेतिवू आणि जाफना येथे निदर्शने केली.
हेरगिरी करणार्या चीनच्या नौकेला श्रीलंकेने त्याच्या बंदरात येण्याची अनुमती दिल्याचे प्रकरण
श्रीलंकेची बाजू घेऊन भारतावर टीका करणार्या चीनला भारताने सुनावले !
श्रीलंका दिवाळखोरीच्या वाटेवर असतांना भारत त्याला सर्वप्रकारचे साहाय्य करत असूनही अशा प्रकारची कृती करणार्या श्रीलंकेला भारताने जाब विचारला पाहिजे !
हिंद महासागराला असुरक्षित आणि युद्धभूमी बनवू पहाणार्या चीनला कवटाळणार्या श्रीलंकेचा दुतोंडीपणाच यातून उघड होतो !
श्रीलंकेत आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावर नियंत्रण मिळवणे, हे तेथील जनतेच्या शक्तीचे प्रतीक आहे. हुकूमशाही, भाऊबंदकी, विकृत पुंजीवाद आणि अहंकार यांनी श्रीलंकेला कधीही न संपणार्या आर्थिक दुष्टचक्रामध्ये अडकवले. असे करणार्या कुटुंबाला जनतेने शेवटी पिटाळून लावले.
भारताच्या विरोधानंतरही श्रीलंकेने अनुमती दिल्यानंतर चीनची ‘युआन वांग-५’ ही हेरगिरी करणारी नौका १६ ऑगस्टला सकाळी श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरावर पोचली. ही नौका २२ ऑगस्टपर्यंत तेथे असेल. ही हेरगिरी नौका जवळपास ७५० किलोमीटर अंतरावरील टेहळणी करू शकते.
एकीकडे श्रीलंकेने पाकची युद्धनौका आणि चीनची गुप्तहेर नौका यांना त्याच्या बंदरावर येण्यास अनुमती दिली असतांना दुसरीकडे भारताने श्रीलंकेला अशा प्रकारचे सैनिकी साहाय्य करणे किती योग्य आहे ?, असा प्रश्न उपस्थित होतो !