
कोलंबो – हिंद महासागरात खरी सुरक्षितता प्रदान करणारा भारत हा एकमेव देश आहे, असे विधान श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी ‘इकॉनॉमिस्ट’ या अमेरिकन नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत केले. श्रीलंकेने भारताचा विरोध डावलून चीनच्या ‘युआन वांग ५’ या हेरगिरी करणार्या जहाजाला श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरावर येण्याची अनुमती दिली होती. त्यानंतर त्यांनी हे विधान केले आहे. रानिल विक्रमसिंघे पुढे म्हणाले, ‘‘आतापर्यंत आपण हिंद महासागरातील वर्चस्वाची लढाई दूर ठेवू शकलो होतो; परंतु आता समतोल कायम राखणे फार कठीण बनले आहे. हिंद महासागर हे महासत्तांच्या शक्ती प्रदर्शनाचे केंद्र बनू शकते.’’
संपादकीय भूमिका
|
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत