
कोलंबो – हिंद महासागरात खरी सुरक्षितता प्रदान करणारा भारत हा एकमेव देश आहे, असे विधान श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी ‘इकॉनॉमिस्ट’ या अमेरिकन नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत केले. श्रीलंकेने भारताचा विरोध डावलून चीनच्या ‘युआन वांग ५’ या हेरगिरी करणार्या जहाजाला श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरावर येण्याची अनुमती दिली होती. त्यानंतर त्यांनी हे विधान केले आहे. रानिल विक्रमसिंघे पुढे म्हणाले, ‘‘आतापर्यंत आपण हिंद महासागरातील वर्चस्वाची लढाई दूर ठेवू शकलो होतो; परंतु आता समतोल कायम राखणे फार कठीण बनले आहे. हिंद महासागर हे महासत्तांच्या शक्ती प्रदर्शनाचे केंद्र बनू शकते.’’
संपादकीय भूमिका
|
Obesity Among Children : युरोपीय देशांप्रमाणे भारतातील मुलांमध्ये वाढत आहे लठ्ठपणाचा धोका !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
Resolution Over Iran War : इराणविरुद्धची सैनिकी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ संभागृहात संमत