‘परात्पर गुरुदेव सतत समवेत आहेत’, असा भाव अनुभवणारे सनातनचे संत पू. जयराम जोशी !

नोव्हेंबर २०२० मध्ये गाडी अकस्मात् घसरल्यामुळे आमचा अपघात झाला. त्यात माझ्या खांद्याचा अस्थिभंग झाला आणि यजमानांना खरचटले. गुरुदेवांच्या कृपेमुळे त्या वेळी रस्त्यावर इतर कोणतेही वाहन आले नाही. त्यामुळे आम्ही दोघेही वाचलो. ही केवळ गुरुमाऊलींची कृपा !

पाल्यांना सुसंस्कारित बनवून त्यांना चांगल्या सवयी लावणे ही काळाची आवश्यकता ! – सौ. कल्पना थोरात, सनातन संस्था

‘ऑनलाईन’ विशेष बालसंस्कार वर्गास पाल्य आणि पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घेत असलेल्या ‘विष्णुलीला सत्संगा’चा लाभ करून घेतांना पुण्यातील साधकांचे वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न आणि त्यांना सद्गुरु ताईंच्या संकल्पाची आलेली प्रचीती !

‘विष्णुलीला सत्संग’ यामुळे अनेक साधकांचे व्यष्टी साधना, तसेच समष्टी सेवा यांचे प्रयत्न वाढले आहेत. या संदर्भातील कांही सूत्रे काल पहिली आज उर्वरित सूत्रे पाहूया . . .

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी भावजागृतीचे प्रयत्न परिणामकारक होण्यासाठी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितलेली ‘भाव’सूत्रे !

२९.१२.२०१९ या दिवसापासून सद्गुरु (कु.) स्वाती खाडये काही साधकांंच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेत आहेत. या आढाव्यात त्यांनी सांगितलेली ‘भाव’सूत्रे पुढे दिली आहेत.

गुरुकार्याची तळमळ असलेल्या आणि सहजतेने अन् निरपेक्ष प्रेमाने सर्वांना आपलेसे करणार्‍या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये !

पूर्वी सद्गुरु ताई कोल्हापूर सेवाकेंद्रात आल्या, तरी मला होणार्‍या आध्यात्मिक त्रासामुळे त्यांच्याविषयी काहीच वाटत नसे. आता त्यांच्यातील प्रीती आणि त्यांच्या वागण्यातील सहजता यांमुळे मला ‘त्यांच्या सहवासात रहावे’, असे वाटू लागले आहे.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घेत असलेल्या ‘विष्णुलीला सत्संगा’चा लाभ करून घेतांना पुण्यातील साधकांचे वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न आणि त्यांना सद्गुरु ताईंच्या संकल्पाची आलेली प्रचीती !

‘विष्णुलीला सत्संग’ यामुळे अनेक साधकांचे व्यष्टी साधना, तसेच समष्टी सेवा यांचे प्रयत्न वाढले आहेत. पुण्यातील साधकांनी अर्पिलेली निवडक कृतज्ञतापुष्पे येथे देत आहोत.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घेत असलेल्या सत्संगांच्या माध्यमातून साधिकेने अनुभवलेली त्यांची कृपा !

‘साधकांच्या साधनेची हानी होऊ नये’, यासाठी त्यांना त्यांच्यातील स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांची जाणीव करून देणे.

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याविषयी श्री. सुरेश सावंत यांना जाणवलेली सूत्रे !

‘आपला परिसर स्वच्छ असायला हवा’, असे परात्पर गुरु पांडे महाराजांना वाटायचे. ते म्हणायचे, ‘‘आपण आश्रमात राहतो. आश्रम ही हिंदु राष्ट्राची प्रतिकृती आहे. त्यामुळे आपली प्रत्येक कृती आदर्श असायला हवी.’’

सर्वांशी प्रेमाने आणि आदराने वागणारा, नेतृत्वगुण असलेला अन् परात्पर गुरु डॉक्टरांविषयी अपार भाव असलेला कु. विश्‍व कृष्णा आय्या !

‘काळ आणि परात्पर गुरु डॉक्टरांचा आशीर्वाद’, यांमुळे कुठल्याही स्वरूपाच्या प्रारब्धावर मात करता येते’, हे मला शिकायला मिळाले.

हिंदु राष्ट्राविषयी पालटता दृष्टीकोन !

‘पूर्वी लोकांना वाटायचे, ‘हिंदु राष्ट्र’ हे स्वप्न आहे. ‘हिंदु राष्ट्र’ कधीही स्थापन होणार नाही’; परंतु आता पुष्कळ लोकांना वाटते, ‘हिंदु राष्ट्राची स्थापना निश्‍चितच होईल.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले