‘प्रत्येक मनुष्याला जीवनात कधी ना कधी तरी कुठल्या ना कुठल्या तरी स्तरावर संघर्ष हा करावाचा लागतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांनाही जीवनात प्रचंड संघर्ष करावा लागला होता. त्यांनी संघर्षाला मोठ्या धैर्याने तोंड दिले; म्हणून त्यांना पुढे यश अन् कीर्तीही मोठी लाभली. यास्तव जीवनात कराव्या लागणार्या संघर्षापुढे गुडघे टेकणार्यांनी, प्रतिकूल परिस्थितीला दोष देणार्यांनी आणि स्वतःच्या भाग्याची तुलना इतरांच्या भाग्याशी करण्यात वेळ वाया घालवणार्यांनी हे लक्षात ठेवावे, ‘जीवनात संघर्ष जितका मोठा, तितके यशही मोठे !’ – (पू.) श्री. संदीप आळशी (१४.११.२०२०)
जीवनात संघर्ष जितका मोठा, तितके यशही मोठे !
नूतन लेख
- होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांना त्यांचे वडील पू. सत्यनारायण तिवारी यांची सेवा करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
- स्वतःच्या मनाच्या स्थितीच्या संदर्भात साधिकेला जाणवलेली सूत्रे
- कलाकारांनो, कला ईश्वरप्राप्तीसाठी असल्याने कला शास्त्रशुद्ध, सात्त्विक पद्धतीने आणि भावपूर्णपणे सादर करून ईश्वराचे आशीर्वाद मिळवा !’
- श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन !
- देवतेचे चित्र आणि श्री गुरूंचे छायािचत्र यांच्यामध्ये आध्यात्मिक दृष्टीकोनातून असलेला भेद !
- अयोध्या येथे श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर रामनाथी आश्रमाच्या परिसरातील श्री सिद्धिविनायक मंदिरातील रामशिळेचे दर्शन घेतांना साधिकेला आलेल्या अनुभूती