संतश्रेष्ठ ज्ञानदेव बैसले समाधी !
श्री विठ्ठलाने ज्ञानेश्वरांच्या कपाळी केशरी गंध लावून गळ्यात हार घातला. समाधीस्थानात शिरण्यावेळी श्री विठ्ठलाने त्यांना प्रेमाने हात देत आत नेले. श्री ज्ञानदेव आसनावर स्थिर झाले आणि करकमले जोडून त्यांनी नेत्र मिटले. यानंतर सर्व संतांनी समाधीच्या गुहेस शिळा लावून नंतर पुष्पवृष्टी केली.
आळंदीमध्ये कार्तिकी यात्रा आणि ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा यांची प्रशासनाकडून सिद्धता !
२० नोव्हेंबर या दिवशी कार्तिकी एकादशी (आळंदी यात्रा) आणि २२ नोव्हेंबर या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आहे.
गीता-ज्ञानेश्वरी प्रति शुद्ध केली !
‘शके १५०६ च्या भाद्रपद कृष्ण षष्ठी या दिवशी एकनाथ महाराजांनी संत ज्ञानदेवांच्या सूचनेवरून ‘ज्ञानेश्वरी’ची प्रत शुद्ध करून तिचा प्रसार सुलभ केला. त्यासंदर्भातील लेख आज असलेल्या ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने येथे साभार प्रसिद्ध करत आहोत.
संत ज्ञानेश्वर यांनी रेड्याकरवी वदवलेल्या वेदांचा प्रसंग
संत ज्ञानदेवांनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेऊन वेद उच्चारण्याची त्यास आज्ञा केली. त्या वेळी रेड्याच्या मुखातून ऋग्वेदाचे पुढील ध्वनी बाहेर पडले, ‘ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् । होेतारं रत्नधातमम् ॥’
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान !
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त राज्यातील विविध ठिकाणांहून किमान ४ लाखांहून अधिक वारकरी आळंदीत जमले होते. त्यामुळे इंद्रायणी काठ वारकर्यांच्या उपस्थितीने गजबजून गेला होता.
आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदी येथून प्रस्थान !
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान देहू येथून २० जून या दिवशी झाले. २१ जून या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे
सातारा जिल्ह्यात २८ जून ते ४ जुलैपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा !
२८ जून या दिवशी दुपारी नीरा येथील नदीघाटावर पालखीचे आगमण होऊन तेथेच विसावेल. दुपारी नैवेद्य अन् महाआरती झाल्यावर पालखी लोणंद येथे मुक्कामी जाईल.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २१ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार !
कोरोनाच्या संसर्गानंतर यंदाच्या वर्षी आषाढी वारीचा सोहळा पंढरपूर येथे भरणार आहे. लाखो वारकऱ्यांसमवेत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २१ जून या दिवशी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
अमृतालाही पैजेने जिंकणारी मराठी भाषा !
‘७०० वर्षांपूर्वी वयाच्या १५ व्या वर्षी अमृतालाही पैजेने जिंकणार्या अशा मराठी भाषेत ब्रह्मविद्येचा सुकाळ करणार्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी साहित्य सोनियाच्या खाणी उघडून मराठीचे थोर ओझे फेडण्याचा प्रयत्न केलाच कि नाही ?