महापूर ओसरल्यानंतर स्वच्छतेसाठी सांगली येथील ‘निर्धार फाऊंडेशन’चे अभूतपूर्व कार्य !
या कार्यकर्त्यांचा आदर्श सर्वच सामाजिक कार्य करणार्या संघटनांनी घ्यावा.
या कार्यकर्त्यांचा आदर्श सर्वच सामाजिक कार्य करणार्या संघटनांनी घ्यावा.
प्रशासन नियमांचे पालन होण्यासाठी नेहमी हिंदूंच्या सणांसाठीच आग्रही दिसते; अन्य धर्मियांविषयी नाही. असे का ?
या वेळी शिवसेना सांगली विधानसभा क्षेत्रप्रमुख नानासाहेब शिंदे, शिवसेना माजी शहरप्रमुख प्रसाद रिसवडे, वाहतूक सेनेचे माजी शहरप्रमुख ओंकार देशपांडे, तसेच अन्य उपस्थित होते.
कोरोनाकाळात केलेले साहाय्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील सेवाकार्य यांविषयी नगरसेवक श्री. अभिजित भोसले यांना मुंबई येथील राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ‘युथ लिडर इन हेल्थ केअर’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी निवेदन न स्वीकारल्याने भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यातच धरणे आंदोलन केले. यामुळे पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना कह्यात घेऊन त्यांची सायंकाळी सुटका केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीनंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली. सुमारे १५ मिनिटे बंद खोलीत ही चर्चा झाली.
आपत्तीची वारंवारता पाहिली, तर त्यांचे स्वरूप भीषण होत आहे. प्रचंड प्रमाणात पाऊस, दरडी खचणे अशा घटना घडत असून निसर्गासमोर आपण सर्व हतबल आहोत. पुराच्या पाण्यामुळे पूल वाहून गेले, घाट रस्ते खचले.
परिस्थिती निवळल्यावर वीजदेयकात कितपत दिलासा देऊ शकतो, याचा विचार केला जाईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगली येथील पत्रकार परिषदेत दिली.
सांगली येथील आयर्विन पुलाची पाणीपातळी २९ जुलै या दिवशी दुपारी २ वाजता ३९ फूट नोंदवण्यात आली. सद्यस्थितीत धरण ८६ टक्के भरले असून धरणातील सध्याचा पाणीसाठा आणि संभाव्य पर्जन्यवृष्टीचा विचार करून धरणाची….
वर्ष २०१९ मध्ये आमचे सरकार असतांना आम्ही निकषापलीकडे जाऊन साहाय्य केले. वर्ष २०१९ च्या तुलनेत यंदाची हानी अधिक आहे. सर्वसामान्य माणसांपासून शेतकर्यांची अतोनात हानी झाली आहे.