साडेचार मासांच्या अखंड सेवेनंतर जिल्हा क्रीडा संकुल येथील ‘डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर’ बंद ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली

या केंद्रात भरती झालेल्या २ सहस्र ४५ रुग्णांवर उपचार करून त्यातील १ सहस्र ७८६ रुग्ण पूर्ण बरे झाले.

रिक्शाव्यवसाय सुरळीत होईपर्यंत रिक्शाचालकांना कर्ज परतफेड हप्त्यास मुदतवाढ मिळावी ! – रिक्शा व्यवसाय बचाव कृती समिती

अधिकोष आस्थापनांनी कर्जफेडीसाठी रिक्शा जप्त केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी चेतावणी रिक्शा व्यवसाय बचाव कृती समितीने निवेदनाद्वारे दिली आहे.

हिंदूंचा नक्षलवादातील सहभाग आणि त्यांचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंनी धर्माभिमान वाढवून संघटित होणे आवश्यक ! – मिनेश पुजारे, हिंदु जनजागृती समिती

वर्ष १८५७ च्या उठावानंतर हिंदूंना शौर्यहीन बनवण्याचे मोठे षड्यंत्र चालू झाले. या षड्यंत्राच्या माध्यमातून हिंदूंच्या मनातून शौर्य नाहीसे करण्यात आले. आज हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आल्याने प्रत्येक हिंदूने धर्मशिक्षण घेऊन सक्षम होणे आवश्यक आहे.

मिरज शहर गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी जयगोंड कोरे यांची निवड !

अभिजित हारगे यांनी ठराव मांडला आणि त्याला बाबासाहेब आळतेकर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदी ज्योती कांबळे, विवेक शेटे, राधिका हारगे, अर्जुन यादव, विनायक मेंढे यांची निवड करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संगमेश्‍वर येथे अटक : जाणून घ्या सर्व घडामोडी…

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण

रक्षाबंधनाच्या निमित्ताने सांगली येथे विक्रेते आणि नागरिक यांचे भारतीय राख्यांना प्राधान्य !

गेल्या दोन वर्षांपासून बहुतांश व्यापार्‍यांनी चिनी साहित्यावर बहिष्कार टाकला आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रप्रेमी शरद फडके यांच्या पुस्तिकेचे प्रकाशन ! 

श्री. शरद फडके यांनी त्यांच्या आयुष्यात आलेले अनुभव, प्रसंग, घटना या पुस्तिकेत शब्दबद्ध केल्या आहेत. या वेळी विनायक कुन्नूर, शरद फडके आणि प्रा. सचिन कानिटकर उपस्थित होते.

पूरग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या पुढाकाराने धरणे आंदोलन !

सांगलीत महापुरानंतर नागरिक आणि व्यापारी यांना साहाय्यासाठी वंचित रहावे लागत आहे. नागरिकांना दिलेले धान्य किडके आणि खराब आहे.

‘वसुधा फाऊंडेशन’ आणि शिवसेना यांच्या वतीने कवलापूर येथील विद्यार्थिनींना शालोपयोगी साहित्याचे वाटप

वसुधा फाऊंडेशन आणि शिवसेना यांच्या वतीने कवलापूर (जिल्हा सांगली) येथील स्व. सौ. मिनाताई ठाकरे कन्या प्रशाळा येथील विद्यार्थिनींना शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.

गोवंश नामशेष करण्यासाठी बैलगाडा शर्यतीवर बंदी !- भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा गंभीर आरोप

बैलगाडा शर्यत ही ग्रामीण भागाची संस्कृती आहे. या शर्यतीमुळे शेतकरी बैलांचे पालनपोषण करतो, त्यांना सकस आहार देतो, त्यांचा जीवापाड सांभाळ करतो. या बैलांमुळे खर्‍या अर्थाने गोवंश वाढतो;