गुरूंच्या शिकवणीशी एकरूप होण्याचे महत्त्व !
गुरूंचे स्थूल रूप म्हणजे त्यांचा देह, तर सूक्ष्म रूप म्हणजे त्यांची शिकवण !गुरूंच्या सूक्ष्म रूपाशी, म्हणजे शिकवणीशी एकरूप होता येण्यासाठी गुरूंनी दिलेली शिकवण सतत आचरणात आणणे महत्त्वाचे असते.
गुरूंचे स्थूल रूप म्हणजे त्यांचा देह, तर सूक्ष्म रूप म्हणजे त्यांची शिकवण !गुरूंच्या सूक्ष्म रूपाशी, म्हणजे शिकवणीशी एकरूप होता येण्यासाठी गुरूंनी दिलेली शिकवण सतत आचरणात आणणे महत्त्वाचे असते.
सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या ‘उग्ररथ शांतीविधी’च्या वेळी सर्वत्र पवित्र आणि चैतन्यमय वातावरण होते. तेथे गेल्यावर मला चैतन्याचे प्रमाण अधिक जाणवले.
देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांचा उग्ररथ शांतीविधी (टीप) झाला. तेव्हा सौ. अंजली झरकर यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
पुणे जिल्ह्याचे अध्यात्मप्रसाराचे कार्य पहाणार्या आणि गुरुदेवांवरील दृढ श्रद्धा, ईश्वरप्राप्तीचा दृढनिश्चय, उत्तम नेतृत्वगुण, प्रेमभाव अशा अनेक गुणांचा समुच्चय असणार्या सौ. मनीषा पाठक (वय ४१ वर्षे) या सनातनच्या १२३ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या.
फाल्गुन कृष्ण द्वितीया (९.३.२०२३) या दिवशी सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांचा ७३ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त नागपूर येथील साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती ९ मार्च या दिवशी पाहिल्या. आज त्यापुढील भाग पाहूया.
‘गुरुदेवांच्या कृपेने मला सद़्गुरु स्वाती खाडये यांच्या सत्संगात रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला त्यांच्यातील ‘साधकांचा सतत विचार करणे, आत्मीयता, गुरूंची शिकवण आचरणात आणण्याची तळमळ’ इत्यादी गुणांचे दर्शन झाले.
साधकांना सद़्गुरु स्वाती खाडये यांच्याविषयी आलेल्या अनुभूती, त्यांची जाणवलेली अलौकिक गुणवैशिष्ट्ये, तसेच सद़्गुरु स्वाती खाडये त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
हिंदु राष्ट्र-स्थापनेचे उद्गाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ‘साधनाप्रवास’ या अलौकिक चरित्र मालिकेतील तिसरा खंड !
सनातनचे संत आणि सद्गुरु म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मानाच्या शिरपेचातील सुंदर रत्नेच आहेत. समष्टीसाठी सातत्याने आणि तळमळीने अखंड प्रयत्न करणार्या सद्गुरु स्वाती खाड्ये या गुरुदेवांच्या शिरपेचातील एक अग्रगण्य तेजस्वी हिराच आहेत.