दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : कृतज्ञता (भाग ३)

प्रसिद्धी दिनांक १२ जुलै २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ११ जुलै या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

#Exclusive : मदरसेच जागतिक रक्तपातामागील मूळ कारण ! – लंडन येथील इस्लामी अभ्यासक आरिफ अजाकिया

फ्रान्समध्ये फ्रेंच पोलिसांनी एका अरब तरुणाची हत्या केल्यावरून तेथील सहस्रावधी धर्मांध मुसलमान हैदोस घालत आहेत, तेथे देशव्यापी हिंसाचार उसळला आहे. यावरून ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने अजाकिया यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलत होते.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : विठुमाऊली

प्रसिद्धी दिनांक : २९ जून २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २८ जूनला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : भावगंगा

प्रसिद्धी दिनांक : २५ जून २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २४ जूनला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : हिंदु राष्‍ट्र अधिवेशन

प्रसिद्धी दिनांक : १८ जून २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १७ जूनला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : बालसंस्‍कार

प्रसिद्धी : ११ जून २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १० जून या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

#Exclusive – भ्रष्टाचाराचा आगडोंब : महाराष्ट्रातील ४७ पैकी ३४ प्रशासकीय विभाग भ्रष्ट !

लाचखोरांचा भरणा असलेले प्रशासन जनताभिमुख कारभार काय करणार ? सरकारने अशा लाचखोरांची हकालपट्टी केली पाहिजे !

#Exclusive : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच दिव्यांग आणि वृद्ध यांना घरबसल्या मतदान करता येणार !

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अशा प्रकारे प्रथमच प्रयोग केला जात आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये दिली.

#Exclusive : स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी साम्यवाद्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोध ! – अनुपम मिश्रा, संपादक, दैनिक ‘प्रयागराज टाईम्स’, उत्तरप्रदेश

साम्यवाद्यांच्या ‘देशाला तोडा आणि राज्य करा’ या नीतीला सावरकर यांच्या प्रखर देशभक्तीमुळे धोका निर्माण झाला. येथूनच साम्यवादी विचारसरणीच्या लोकांनी सावरकर यांना विरोध चालू केला; कारण प्रश्‍न त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा होता.

#Exclusive : स्वा. सावरकरांनी  हिंदूंच्या दृष्टीकोनातून लिहिलेला इतिहास अभ्यासणे आवश्यक ! – डॉ. एस्.आर्. लीला, संस्कृतच्या निवृत्त प्राध्यापिका

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदूंच्या दृष्टीकोनातून लिहिलेला इतिहास वाचल्याविना गतवैभव समजणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही इतिहास समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला वर्तमानही समजणार नाही.