समाजवादी पक्षाचे आमदार स्वामी ओमवेश ईदला मुसलमानांवर हेलिकॉप्टरने करणार फुलांचा वर्षाव !
मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी अशा कृती केल्या जातात, हे लक्षात घ्या !
मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी अशा कृती केल्या जातात, हे लक्षात घ्या !
‘लव्ह जिहाद’च्या सूत्रावरून आमदार अबू आझमी यांचा पत्रकार परिषदेत थयथयाट !
आमदार रईस शेख यांचा उच्च न्यायालयातील याचिकेत दावा !
सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे जितेंद्र आव्हाड निरुत्तर ! अजित पवार यांनी वादविवाद थांबवण्याचे आवाहन केले.
राजू पाल हत्याकांडातील साक्षीदार उमेल पाल याच्या हत्येवरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी विधानसभेत केला होता. त्याच्या उत्तरात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलत होते.
रामचरितमानस जाळण्याच्या घटनेवरून अभिनेते रझा मुराद यांचे वक्तव्य !
संमेलनामध्ये जे काही झाले, ते चांगले नाही झाले. आम्हाला खंत आणि दुःख आहे. आमचा विश्वास आहे की, आमच्या कोणत्याही गोष्टीमुळे कुणाच्या भावना दुखवू नयेत; मात्र जर दुखावल्या गेल्या असतील, तर आम्ही १०० वेळा क्षमा मागतो, असे विधान जमियत-उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना (इस्लामचा अभ्यासक) महमूद मदनी यांनी केले.
समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’वर बंदी घालण्याच्या केलेल्या मागणीवर त्या बोलत होत्या.
समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’वर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर त्यांना विरोध होत असतांनाही पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांचा बचाव करत त्यांना पक्षाचे सरचिटणीस बनवले. यामुळे साधू-संत संतप्त झाले आहेत.
अशा प्रती जाळल्याने कधी विचार नष्ट होत नाहीत. विचारांचा योग्य प्रतिवाद करण्यात आला, तरच तो विचार खोडून काढला जातो. ‘श्रीरामचरितमानस’ ग्रंथात पुष्कळ चैतन्य असल्यामुळे ५०० वर्षांनंतरही श्रीरामचरितमानसवर कोट्यवधी लोकांची श्रद्धा आहे आणि ते भक्ती करत आहेत !