आतंकवादाचा त्याच पद्धतीने अंत !
देशातील गुंडाराज संपवण्यासाठी इच्छाशक्ती असलेले योगी आदित्यनाथ यांच्यासारखे शासनकर्ते आवश्यक !
देशातील गुंडाराज संपवण्यासाठी इच्छाशक्ती असलेले योगी आदित्यनाथ यांच्यासारखे शासनकर्ते आवश्यक !
महमूद यांच्यासारख्या धर्मांध राजकारण्यांनी ‘भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होऊ नये’, यासाठी कितीही जोर लावला, तरी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होणारच आहे, हे त्यांनी जाणावे !
भगवान श्रीरामाविषयी आक्षेपार्ह घोषणा
१७ वर्षे जुन्या उमेश पाल अपहरण प्रकरणात मिळाली शिक्षा !
मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी अशा कृती केल्या जातात, हे लक्षात घ्या !
‘लव्ह जिहाद’च्या सूत्रावरून आमदार अबू आझमी यांचा पत्रकार परिषदेत थयथयाट !
आमदार रईस शेख यांचा उच्च न्यायालयातील याचिकेत दावा !
सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे जितेंद्र आव्हाड निरुत्तर ! अजित पवार यांनी वादविवाद थांबवण्याचे आवाहन केले.
राजू पाल हत्याकांडातील साक्षीदार उमेल पाल याच्या हत्येवरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी विधानसभेत केला होता. त्याच्या उत्तरात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलत होते.
रामचरितमानस जाळण्याच्या घटनेवरून अभिनेते रझा मुराद यांचे वक्तव्य !