गुरुकृपेने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ करत असलेल्या सेवांची व्याप्ती
साधकांना त्यांची वास्तू किंवा भूमी विकण्यामध्ये किंवा नवीन खरेदी करण्यामध्ये आध्यात्मिक स्तरावरील उपाय देऊन साहाय्य करणे
साधकांना त्यांची वास्तू किंवा भूमी विकण्यामध्ये किंवा नवीन खरेदी करण्यामध्ये आध्यात्मिक स्तरावरील उपाय देऊन साहाय्य करणे
‘सनातनचे राष्ट्र आणि धर्म जागृतीचे कार्य जसजसे वाढत आहे, तसतसे या कार्यात अडथळे आणण्यासाठी वाईट शक्ती मोठ्या प्रमाणात कार्यरत झाल्या आहेत. साधकांनी मात्र वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी साधना आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय वाढवणे अत्यावश्यक आहे.
४ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण श्री. भूषण कुलकर्णी यांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे, त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती आणि त्यांची जाणवलेली महानता, यांविषयी सूत्रे पाहिली. आज त्यापुढील भाग पाहुया. (भाग २)
सद्गुरु काका साधकांच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांवर नामजपादी उपाय सांगतात. साधकांनी त्यांना अर्ध्या रात्रीही उपाय विचारले, तरी ते नामजपादी उपाय शोधून देतात. ते स्वतःचा विचार करत नाहीत. गुरुदेवांप्रमाणेच त्यांचेही मन साधकांप्रतीच्या प्रीतीने ओथंबलेले आहे.
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा आज भाद्रपद शुक्ल प्रतिपदा म्हणजेच ४ सप्टेंबर २०२४ या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने ऋषिकेश, उत्तराखंड येथील हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला यांनी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या हस्तरेषांचे केलेले विश्लेषण येथे देत आहोत.
‘मला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या खोली स्वच्छतेची आणि त्यांच्या अन्य सेवा करण्याची संधी श्रीकृष्णकृपेने मिळाली. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची सेवा करतांना मला श्रीकृष्णकृपेने शिकायला मिळालेली सूत्रे, त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती आणि त्यांची महानता यांविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
मागील लेखात आपण ‘विविधांगी सेवा मिळण्याची मुख्य कारणे माझ्यातील ‘जिज्ञासा’ हा गुण आणि प्रामुख्याने ‘गुरुकृपा’ ही आहेत’, असे वाटणे, आध्यात्मिक त्रासांवर नामजपादी उपाय सांगणे अन् दुसर्यांसाठी नामजपादी उपाय करणे’, यांविषयीचे लिखाण वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
वाईट शक्तींनी शरिरावर त्रासदायक शक्तीचे आवरण आणले असेल, तर नामजप, मुद्रा आणि न्यास यांद्वारे उपाय करण्याआधी आवरण काढायला हवे, नाही तर उपायांचा परिणाम होत नाही.
‘जुलै २०२३ मध्ये आम्ही बाहेरगावी एका ओळखीच्या व्यक्तींच्या घरी रहायला गेलो होतो. त्यांच्या घरी गेल्यावर काही वेळातच पू. वामन (सनातनचे दुसरे बालसंत) यांनी मला सांगितले, ‘‘आई, यांच्या या घरात सगळीकडे काळंच काळ (वाईट शक्ती) आहे. यांच्या घरात नारायण कुठेच नाहीत…
प.पू. फडकेआजींच्या खोलीच्या बाहेर असलेली पादत्राणे पाहून माझ्या मनात ‘तिथे सद्गुरु गाडगीळकाका आले असावेत’, असा विचार आला. नंतर याविषयी मी एका साधिकेला विचारल्यावर ‘प.पू. फडकेआजींच्या खोलीत सद्गुरु काका आले होते’, असे मला समजले.