विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप

‘पुढे येणाऱ्या आपत्काळात आधुनिक वैद्य आणि त्यांची औषधे उपलब्ध नसतील. तेव्हा ‘कोणत्या आजारासाठी कोणता उपाय करायचा’, हे कळणे कठीण जाईल. तेव्हा हे कळावे; म्हणून साधकांनी हा लेख संग्रही ठेवावा आणि त्यात दिल्याप्रमाणे नामजप करावा. त्यामुळे आजार अल्प होण्यास लाभ होईल.’

भावजागृतीसाठी सातत्याने प्रयत्न करणे का महत्त्वाचे ?

साधकाने लक्षात ठेवले पाहिजे की, आपण साधनेत कितीही पुढे गेलो, तरी आपल्याला मधून मधून भावस्थितीत रहाता आले पाहिजे. आपल्या मनात भाव असेल, तरच आपल्याला ईश्‍वराचा कृपाशीर्वाद मिळणार आहे.

‘साधना शिबिरा’त आलेल्या अडथळ्यांवर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले नामजपादी उपाय

साधना शिबिरात सहभागी झालेल्या एका धर्मप्रचारक संतांना २२.६.२०२२ या दिवशी सकाळी ९.३० वाजता अस्वस्थ वाटत होते, तसेच जुलाब होत होते

डोळ्यांच्या माध्यमातून व्यक्तीची आध्यात्मिक स्थिती ओळखण्याचा सूक्ष्मातील प्रयोग आणि त्यातून लक्षात घ्यायची सूत्रे

संतांचा सहवास आणि संतांच्या आश्रमात केलेली सत्सेवा यांतून आध्यात्मिक त्रास दूर होतो, हे लक्षात घ्या !

‘साधना शिबिर’ यासारख्या समष्टी सेवेमध्ये वाईट शक्ती सर्वांवर वेगवेगळ्या प्रकारे आक्रमण न करता एकाच प्रकारे समष्टी आक्रमण करून कशा प्रकारे स्वतःची शक्ती वाचवतात, हे लक्षात येणे

समष्टी आक्रमण करून वाईट शक्ती स्वतःची शक्ती वाचवतात. त्यामुळे मला सर्व संतांसाठी उपाय करण्यासाठी कुंडलिनीचक्रांची स्थाने एकच आली. माझाही वेळ वाचला.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप आणि आधुनिक वैद्य डॉ. मानसिंग शिंदे यांचे औषधोपचार केल्यावर त्वचारोग उणावणे

उपायांची चौकट वाचल्यावर ‘प.पू. गुरुदेवच सद्गुरु काकांच्या माध्यमातून नामजप सांगत आहेत’, असे मला वाटले. आता माझा त्रास ७५ टक्क्यांहून अधिक प्रमाणात उणावला आहे.

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मध्ये सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले नामजपादी उपाय

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ म्हणजे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी होत असलेले भारतभरातील हिंदुत्वनिष्ठांचे संघटित प्रयत्न होत. या अधिवेशनात कशा बुद्धीअगम्य अडचणी आल्या आणि त्यांवर नामजपादी उपायांनी कशी मात केली, हे येथे दिले आहे.

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मध्ये सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले नामजपादी उपाय

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणे, म्हणजे ‘रामराज्य स्थापन’ करण्यासाठी प्रयत्न करणे ! या कलियुगात असे प्रयत्न करणे कठीण आहे. यासाठी वाईट शक्तींविरुद्ध लढा द्यावा लागतो. दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये कशा बुद्धीअगम्य अडचणी आल्या आणि त्यांवर नामजपादी उपायांनी कशी मात केली ? हे येथे दिले आहे.

समष्टी साधना म्हणून ईश्वरी राज्य येण्यासाठी प्रयत्न करत असतांना फळाची अपेक्षा नसणे; कारण परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेमध्ये ‘ईश्वरप्राप्ती’ हेच मुख्य ध्येय शिकवलेले असणे

सनातन संस्थेच्या कार्यात सहस्रो साधक ‘ईश्वरी राज्या’ च्या ध्येयासाठी जोडलेले नसून ‘ईश्वरप्राप्ती’ साठी जोडलेले आहेत.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या अनमोल सत्संगाद्वारे स्वतःला घडवणारे आणि तळमळीने सेवा करणारे साधक श्री. स्नेहल राऊत (वय ३६ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

‘‘गुरूंना अपेक्षित सेवा कशी करावी ?’ याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे श्री. स्नेहल ! स्वत:मध्ये दैवी गुण वाढवणे, त्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न करणे, सेवा करतांना विविध प्रसंगांमध्ये साधनेचे दृष्टीकोन ठेवणे हे सर्व स्नेहलने आत्मसात करण्याचा प्रयत्न केला.