वायूदलाचे मिग २१ लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू
आजपर्यंत शेकडो मिग विमाने कोसळून अनेक सैनिकांच्या झालेल्या मृत्यूला आजपर्यंतचे शासनकर्ते उत्तरदायी आहेत ! शांतताकाळात सैन्यदलाची अशी अपरिमित हानी होणे लज्जास्पद !
आजपर्यंत शेकडो मिग विमाने कोसळून अनेक सैनिकांच्या झालेल्या मृत्यूला आजपर्यंतचे शासनकर्ते उत्तरदायी आहेत ! शांतताकाळात सैन्यदलाची अशी अपरिमित हानी होणे लज्जास्पद !
विजेचा धक्का बसून महावितरण आस्थापनेचे कर्मचारी अजय नारकर २० फूट उंचीवरून खाली पडून घायाळ झाले.
स्वार्थी वृत्तीची परिसीमा गाठलेला समाज ! यासाठी आपत्काळात भगवंताने रक्षण करण्यासाठी साधना म्हणजेच त्याची भक्ती करणेच आवश्यक आहे.
गोव्याच्या दिशेने जाणारी बस ओरोस येथे आली असता मार्गावर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस उलटली.
ग्वाल्हेर येथे कोरोनाबाधितांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन येणार्या विमानाला झालेल्या अपघातात वैमानिक आणि अन्य दोघे घायाळ झाले.
टँकरमध्ये ऑक्सिजन किती भरावा, यावर कुणाचा अंकुश कसा नाही ? ऑक्सिजनची कमतरता असतांना मानवी चुकीमुळे ऑक्सिजन वाया घालवणार्यांना कठोर शिक्षाच हवी. प्रशासनाने सर्वत्रचे ऑक्सिजन टँकर आवश्यक तेवढेच भरले जातात ना, यावर लक्ष ठेवायला हवे !
येथील पीथमपूर सेक्टर ३ मधील रानीका इंडस्ट्री लिमिटेडच्या प्लांटमध्ये ऑक्सिजन सिलिंडर भरतांना झालेल्या स्फोटात ६ कर्मचारी घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.
सातारा जिल्हा न्यायालयाने निकाल देऊन ट्रक मालक आणि विमा आस्थापना यांच्याकडून हानीभरपाई म्हणून एकूण १ कोटी १५ लाख रुपये हानीभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
तुम्ही श्रीमंत आहात म्हणून तुम्हाला सवलत हवी आहे; परंतु आम्ही हे करणार नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने एका अपघाताच्या खटल्याच्या प्रकरणात आरोपीला सुनावले.
रुग्णवाहिकेत ठेवलेला ‘इन्व्हर्टर’ आणि ‘बॅटरी’ यांच्याजवळ ‘शॉर्टसर्किट’ होऊन आग लागली. त्यामुळे त्याच्या बाजूला असलेला ऑक्सिजन सिलिंडर उष्ण होऊन मोठा स्फोट होऊन गाडीचे अवशेष ५० फूट लांब जाऊन पडले.