नागपूर येथे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरांत !
नागरिकांच्या तक्रारींकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष !
नागरिकांच्या तक्रारींकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष !
प्रशासनाचा भोंगळ कारभार ! देयके गायब कशी होतात, हे पाहून संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.
स्वतःला अल्पसंख्य म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कारवाई न झाल्यामुळे असे प्रसंग वारंवार घडत आहेत.
अनेक गुन्हेगारीच्या प्रसंगात धर्मांध असतातच. त्यांना कठोर शिक्षा होत नसल्याचा परिणाम आहे, असे कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
चोरांना कठोर शिक्षा न झाल्यामुळेच ते परत परत चोरी करत आहेत, असेच म्हणावे लागेल. चोर सराईत होणे हे पोलिसांचे अपयश नव्हे का ?
नांदेड येथे ‘लव्ह जिहाद’ची घटना !
फलटण शहरासह तालुक्यातील अनुमाने ४० गावांच्या पिण्याच्या पाणीयोजना नीरा उजवा कालव्यावर अवलंबून आहेत.
सारथीसाठी १ सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य घोषित करावे, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केली.
सलग १८ वर्षे चालू असलेल्या कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ आषाढी वारीसाठी दळणवळण बंदीचे नियम पाळून अनुमती देण्यात यावी, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
शिवसेना मिरज तालुक्याच्या वतीने २ आणि ४ चाकी गाड्यांचा परवाना काढण्याचे अभियान मिरज तालुकाप्रमुख विशालसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत आहे.