राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई चौधरी यांना अटक !
‘६ जुलैला चौधरी यांची चौकशी करण्यात आली; मात्र या ते सहकार्य करत नव्हते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली’, असे ‘ईडी’च्या अधिकार्यांनी स्पष्ट केले.
‘६ जुलैला चौधरी यांची चौकशी करण्यात आली; मात्र या ते सहकार्य करत नव्हते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली’, असे ‘ईडी’च्या अधिकार्यांनी स्पष्ट केले.
‘मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याची’ वृत्ती असणार्या अशा आधुनिक वैद्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.
समाजातील आसुरी वृत्ती बळावत चालल्याचे, हे उदाहरण आहे. यामध्ये पालट होण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.
६ ते १८ जुलै या कालावधीत पालखीचा मुक्काम समाधी मंदिरात सासवडलाच असेल. आषाढ शुद्ध दशमीला म्हणजे १९ जुलै या दिवशी सरकारने दिलेल्या २ बसमधून ‘श्रीं’च्या पादुका पंढरपूरकडे प्रस्थान करतील.
नेहमी गोवंशियांना कत्तलीसाठी नेण्यात येण्याची माहिती केवळ गोरक्षकांनाच का मिळते ? याचा पोलिसांनी विचार करायला हवा.
येथील सनातनच्या साधिका सौ. सुरेखा दत्तात्रय काळुंगे यांचे सासरे ज्ञानेश्वर नाना काळुंगे (वय ९५ वर्षे) यांचे ३ जुलै या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. सनातन परिवार काळुंगे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
प्रशासनाने तातडीने दळणवळण बंदी हटवावी आणि नियमांच्या अधीन राहून व्यापार्यांना अनुमती द्यावी.
एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून कार्यक्रम घेतल्याचे प्रकरण
अत्यावश्यक सेवा वगळता इतर २० टक्के व्यवसाय ७० पेक्षा अधिक दिवस प्रशासनाने बंद ठेवले आहेत. बंद कालावधीत या घटकांना शासनाने कोणतेही साहाय्य केलेले नाही. भारतीय संविधानामध्ये जगण्याचा अधिकार दिलेला आहे.
शासनाने साहाय्य म्हणून मजुरांना चालू केलेली मदत मजुरांना आळशी आणि कामचुकार बनवत असेल तर काय उपयोग ?