परशुराम घाटातील महामार्गाची एक दुपदरी मार्गिका ३१ मेपर्यंत चालू होणार !

परशुराम घाटातील महामार्गाची एक दुपदरी मार्गिका ३१ मेपर्यंत चालू होणार !

येत्या पावसाळ्यात परशुराम घाटात वाहतूककोंडी होणार नसल्याचे सांगितले जात आहे. मागील २ वर्षे पावसाळ्यात हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक ठरला होता.

शासनाने आंबा बागायतदारांना कर्जमाफी द्यावी ! – प्रकाश साळवी, आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष

शासनाने आंबा बागायतदारांना कर्जमाफी द्यावी ! – प्रकाश साळवी, आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष

आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडला असून शासनाने बागायतदारांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी समस्त आंबा बागायतदारांच्या वतीने करण्यात येत आहे.

रत्नागिरीत रांगोळीतून साकारले सावरकरांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग !

रत्नागिरीत रांगोळीतून साकारले सावरकरांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग !

रंगावलीतून ‘साक्षात् वीर सावरकर प्रत्यक्ष उभे राहिलेत’, असा भास होतोय, असे गौरवोद्गार श्री देव भैरी देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र उपाख्य मुन्नाशेठ सुर्वे यांनी काढले.

पथनाट्यातून उलगडले स्वातंत्र्यवीर सावरकांचे शौर्य !

पथनाट्यातून उलगडले स्वातंत्र्यवीर सावरकांचे शौर्य !

अनेक क्रांतीवीर घडवणारे, अन्यायाविरूद्ध लढणारे, विदेशी कपड्यांची होळी करणारे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या शौर्याची गाथा पोवाडा आणि पथनाट्यातून उलगडली.

सावरकर स्मृती पुरस्कार माझा नसून रत्नागिरीकरांचा ! – अधिवक्ता बाबासाहेब परुळेकर  

सावरकर स्मृती पुरस्कार माझा नसून रत्नागिरीकरांचा ! – अधिवक्ता बाबासाहेब परुळेकर  

स्वातंत्र्यवीर सावरकर हे समाजाचे शिल्पकार होते, समाजातील दोष दूर करणारे सुधारक होते, जातीभेदाविरोधात लढणारे योद्धे होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात येणे, हे तीर्थयात्रेसारखे आहे.

वन्दे भारत एक्सप्रेसला चिपळूणला थांबा हवाच ! – शौकत मुकादम

वन्दे भारत एक्सप्रेसला चिपळूणला थांबा हवाच ! – शौकत मुकादम

‘सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या चिपळूण रेल्वेस्थानकात थांबवल्या जातील’, असे पत्र वीस वर्षांपूर्वी कोकण रेल्वेने कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीला दिले आहे. त्यामुळे दिलेला शब्द रेल्वे प्रशासनाने पाळला पाहिजे.

 ‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’च्या निमित्ताने …

 ‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’च्या निमित्ताने …

खूप हालअपेष्टा सहन करून राष्ट्राचा संसार पुढे नेण्यासाठी स्वत:चे आयुष्य वेचणार्‍या त्या तिघी. म्हणजे सावरकर घराण्यातील यशोदाबाई गणेश सावरकर, यमुनाबाई विनायक सावरकर आणि शांताबाई नारायण सावरकर.

रत्नागिरीत हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून हिंदू एकतेचा आविष्कार !

रत्नागिरीत हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून हिंदू एकतेचा आविष्कार !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी स्वतःचे आयुष्य वेचणारी एक विभूती आहे. भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार, हे त्यांनी १९९७ या वर्षीच सांगून ठेवले होते.

खाजगी वाहतूकदारांकडून मनमानी भाडे आकारणीविषयी तक्रार करण्याचे  प्रशासनाचे आवाहन

खाजगी वाहतूकदारांकडून मनमानी भाडे आकारणीविषयी तक्रार करण्याचे  प्रशासनाचे आवाहन

जादाचे भाडे आकारणार्‍या बसमालकांविरुद्ध पुराव्यानिशी लेखी स्वरूपात छायाचित्रासह या कार्यालयाच्या ई-मेल पत्ता dyrto. [email protected] अथवा (०२३५२)२२९४४४ या कार्यालयाच्या क्रमांकावर तक्रार दाखल करावी, असे आवाहन केले आहे. 

गोवंशियांच्या हत्या करणार्‍यांवर कारवाई न झाल्यास संपूर्ण तालुक्यात आंदोलन करणार !  

गोवंशियांच्या हत्या करणार्‍यांवर कारवाई न झाल्यास संपूर्ण तालुक्यात आंदोलन करणार !  

भर उन्हातून ग्रामस्थांना असे आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! राज्यात गोवंश हत्या बंदी असतांना प्रशासनाला अशी चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासनाने स्वत:हून गोहत्या करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करायला हवी !