सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या परीक्षा विभागाचा गोंधळ अजूनही चालूच !

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणार्‍या परीक्षा विभागातील अधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाची एम्.बी.ए.ची प्रश्नपत्रिका फुटली !

महत्त्वाच्या विषयांच्या प्रश्नपत्रिका कशा काय फुटतात ? यामुळे विद्यार्थ्यांना झालेला मनस्ताप आणि गेलेल्या वेळ कसा भरून निघणार ?

पुणे येथे ११ सहस्रांहून अधिक नागरिकांनी एकाच पुस्तकातील एक परिच्छेद ३० सेकंदामध्ये वाचला !

हा विश्वविक्रम ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठा’च्या सहकार्याने करण्यात आला. सर्वांना आशय एकच हवा, पुनर्वाचन असता कामा नये, अशी आव्हाने त्यात होती.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील पारंपरिक पदविका अभ्यासक्रम पुढील वर्षापासून बंद !

महाविद्यालयांना बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पायाभूत अभ्यासक्रम (फाऊंडेशन), तर पदवीधरांसाठी प्रगत (ऍडव्हान्स) अभ्यासक्रम चालू करता येणार असल्यामुळे पारंपरिक पदविका अभ्यासक्रम बंद होणार आहेत.

संस्कृत आणि प्राकृत हस्तलिखितांची संगणकीय विवरणात्मक सूची करण्यासाठी दिलेला प्रस्ताव संमत !

उदयपूर येथील ना नफा तत्त्वावर काम करणार्‍या ‘धरोहर’ संस्थेने या हस्तलिखितांची संगणकीय विवरणात्मक सूची करण्यासाठी दिलेला प्रस्ताव विद्यापीठ अधिकार मंडळाने संमत केला असून यासाठी सामंजस्य करारही केला आहे.

स्वायत्त महाविद्यालयांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कोट्यवधी रुपयांचे शुल्क थकवले !

कोट्यवधी रुपयांचे शुल्क थकवले जाईपर्यंत कुणीच कसे काही पाहिले नाही ?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात जमावबंदीचा आदेश लागू !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरामध्‍ये ७ ते २१ नोव्‍हेंबर या कालावधीत सहपोलीस आयुक्‍त संदीप कर्णिक यांनी प्रतिबंधात्‍मक आदेशासह  जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात भिंतीवर पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात लिहिले आक्षेपार्ह लिखाण !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील भिंतीवर असे लिहिले जाते, यावरून येथे विद्यार्थ्यांना काय शिकवले जात आहे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

‘स्‍टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडिया’कडून पुणे विद्यापिठात विद्यार्थ्‍यांना मारहाण !

या वेळी काही विद्यार्थ्‍यांनी सदस्‍यता करण्‍यास नकार दिल्‍यानंतर एस्.एफ्.आय. आणि लोकायतच्‍या गुंडांनी विद्यार्थ्‍यांना मारहाण केल्‍याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे.

विद्यार्थ्‍यांना न्‍याय देण्‍यास अधिसभाही असमर्थ !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्‍या परीक्षा विभागातील अधिकार्‍यांच्‍या  दायित्‍वशून्‍यतेमुळे ५ मासांनंतरही विद्यार्थ्‍यांचा निकाल रखडला आहे.