कोशांबी (उत्तरप्रदेश) येथे ‘तिरंगा यात्रे’मध्ये विनामूल्य मिळणार्या पेट्रोलसाठी भाजप कार्यकर्त्यांमध्येच हाणामारी
भारतात सर्व राजकीय पक्षांनी लोकांना कोणतीही गोष्ट फुकट देण्याची वाईट सवय लावल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाली. राजकीय पक्षांनी जनतेला साधना शिकवली असती, तर तिरंगा यात्रेसाठी लोक स्वतःहून आले असते !