Roha Love Jihad : रोहा (जिल्‍हा रायगड) येथे अल्‍पवयीन हिंदु मुलीला जिवे मारण्‍याची धमकी देणार्‍या धर्मांधाला अटक !

हिंदूंनो, धर्मांधांचा कावेबाजपणा ओळखा आणि संघटित होऊन ‘लव्‍ह जिहाद’विरोधी कायद्याची मागणी करा !

जोधपूर (राजस्थान) येथील मां सत्‌चियादेवीचे (श्री सत्‌चियादेवी मंदिर) श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी घेतले भावपूर्ण दर्शन !

या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘सर्वत्रच्या साधकांना होत असलेले विविध त्रास दूर व्हावेत आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी’, यासाठी भावपूर्ण प्रार्थना केली.

Congress Niranjan Hiremath : माझ्‍या मुलीला आमच्‍या (काँग्रेसच्‍या) पक्षाच्‍या नेत्‍यांनीच मारले ! – वडील निरंजन हिरेमठ यांचा आरोप

निरंजन हिरेमठ काँग्रेसचे नगरसेवक आहेत आणि ते असे बोलत आहेत. यावरून कर्नाटकातील काँग्रेस सरकार मुसलमान आरोपीला कसे वाचवण्‍याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात येते !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे किरकोळ वादातून मुसलमानांनी केली हिंदु तरुणाची हत्या !

भारतातील हिंदू असुरक्षित जीवन जगत असल्याने त्यांनी सरकारवर अवलंबून न रहाता स्वरक्षणार्थ स्वत:च सिद्ध होणे आवश्यक !

बांगलादेशामध्‍ये हिंदूंचा नरसंहार होत आहे ! : Suvendu Adhikari

बांगलादेशात गेली ५३ वर्षे हिंदूंचा नरसंहार होत असल्‍याने तेथे वर्ष १९४७ मध्‍ये २८ टक्‍के असणारे हिंदू आता केवळ ९ टक्‍केच राहिले आहेत. भारताच्‍या निष्‍क्रीयतेमुळे तेही काही वर्षांत नष्‍ट होतील, अशीच स्‍थिती आहे !  

NIA : एन्.आय.ए.कडून दोघांविरुद्ध आरोपपत्र !

आरोपी मुस्‍तफा पैचार याला आश्रय दिल्‍याच्‍या प्रकरणी दोघांच्‍या विरोधात राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) नुकतेच आरोपपत्र प्रविष्‍ट (दाखल) केले आहे.

Madrasa teacher raped an orphan : मदरसा शिक्षक मौलाना चांद महंमद याने अनाथ विद्यार्थिनीवर अनेक वेळा केला बलात्‍कार !

अशा प्रकरणा मौलाना आणि त्‍याला पाठीशी घालणार्‍या मदरसा संचालक यांना शरीयतनुसार भूमीत खड्डा करून त्‍यात त्‍यांना कंबरेपर्यंत गाडून दगडांनी ठेचून ठार मारण्‍याची मागणी केल्‍यास आश्‍चर्य वाटू नये !

‘मी मुसलमान आहे, माझ्‍यावर प्रेम कर’, असे सांगत हिंदु मुलीला त्रास देणार्‍या मुसलमान तरुणाच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद !

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्‍यामुळे धर्मांध मुसलमानांना मोकळे रान मिळाले असल्‍याने ते सातत्‍याने हिंदूविरोधी कृत्‍य करत आहेत.

वर्ष २०२३ मध्‍ये २ लाख १६ सहस्र भारतियांनी नागरिकत्‍व सोडले ! – परराष्‍ट्र मंत्रालय

भारतीय नागरिकत्‍व सोडून विदेशात जाणार्‍या भारतियांच्‍या संख्‍येने वाढ होत आहे, अशी माहिती परराष्‍ट्र मंत्रालयाने राज्‍यसेभेत आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांच्‍या प्रश्‍नावरील उत्तरात दिली. या सर्वांनी वैयक्‍तिक कारणाने नागरिकत्‍व सोडल्‍याचे सांगितले जात आहे.

आसाममध्‍ये ‘लव्‍ह जिहाद’ करणार्‍यांना जन्‍मठेपेची शिक्षा होणारा कायदा करणार ! – हिमंत बिस्‍व सरमा, मुख्‍यमंत्री, आसाम

असा कायदा केंद्र सरकारनेच संपूर्ण देशासाठी केला पाहिजे !