Mhadei Water Dispute : म्हादई प्रकरणातील खटले गोवा जिंकणार ! – मुख्यमंत्र्यांचा विश्वास

ज्या पद्धतीने खटले प्रविष्ट झाले आहेत, त्यावरून गोवा हे खटले जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. ‘म्हादई प्रकरणी आम्ही गंभीर आणि भक्कम आहोत’, असेही ते म्हणाले.

रामायण-महाभारतातील कूटनीतीचा वापर परराष्ट्र धोरणात हवा ! – डॉ. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

पुणे येथील ‘भारताची धोरणात्मक संस्कृती’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन !

उर्दू शाळांमध्ये अरबी भाषा शिकणे सक्तीचे करण्याची मागणी !

‘ऑल इंडिया उलेमा बोर्डा’च्या (मंडळाच्या) कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये उर्दू शाळांमध्ये अरबी भाषा शिकणे सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला

उरुसाच्या मिरवणुकीमुळे ओढवलेल्या वादामध्ये ‘मुंबई ब्रेकिंग न्यूज’ वाहिनीकडून हिंदूंना दंगलखोर ठरवण्याचा प्रयत्न !

दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करून त्याविरोधात आवाज उठवणार्‍या हिंदूंनाच दंगलखोर ठरवणार्‍या धर्मांधांचा कावेबाजपणा ओळखा !

आधुनिकता आणि चोख व्यवस्थापनात महाराष्ट्रातील ७ मंदिरे आघाडीवर !

धार्मिक पर्यटनास चालना देण्याची भूमिका ! – गिरीश कुलकर्णी, संयोजक, टेंपल कनेक्ट

उत्तरप्रदेशमध्ये पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणार्‍या मशिदींवरील शेकडो भोंग्यांवर कारवाई !

उत्तरप्रदेश पोलीस असे करू शकतात, तर देशातील अन्य राज्यांतील पोलीस असे का करू शकत नाहीत ? ते मुसलमानांना घाबरतात का ? कि मुसलमानांचे लांगूलचालन करणारे सत्ताधारी राजकीय पक्ष त्यांना असे करू देत नाहीत ?

महाराष्ट्र सरकारकडून दिली जाणारी पामतेलाची पिशवी हलाल प्रमाणित !

‘हलाल अर्थव्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेला उखडून टाकत आहे, हे महाराष्ट्र सरकारला ठाऊक नाही का ?’, असा प्रश्‍न सामान्य जनतेला पडला आहे !

गदग (कर्नाटक) येथे हिंदूंनी देवाच्या नावाने घेतली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडणार नसल्याची शपथ !

हिंदूंची अभिनंदनीय कृती ! सर्वत्रच्या हिंदूंनी अशी शपथ घेतली, तर अधिक जागृती होऊन हिंदु तरुणींचे रक्षण होईल !

मेरठ येथे १२ वीच्या विद्यार्थ्याला मारहाण करत तोंडावर करण्यात आली लघुशंका !

विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण मिळत नसल्याचा आणि संस्कार होत नसल्याचाच हा परिणाम आहे !

उत्तरप्रदेशात बंदीवान सुंदरकांड आणि हनुमान चालिसा यांचे करत आहेत पठण !

उत्तरप्रदेश सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! असे देशातील प्रत्येक कारागृहात केले पाहिजेत. तसेच बंदीवानांना हिंदु धर्माचे शिक्षण देऊन त्यांना धर्माचरण करण्यास सांगितले पाहिजे. याद्वारे त्यांच्या मनोवृत्तीत पालट होऊन ते सुसंस्कृत बनतील !