प्रयागराज पोलीस महानिरीक्षकांकडून रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत भोंगे लावण्यावर बंदीचा आदेश !
भोंग्यांच्या वापरावर बंदी आहे हे पोलिसांच्या लक्षात येऊनही ते ‘मशीद आहे’ म्हणून नेहमीप्रमाणे धर्मांधांना घाबरून शेपूट घालत आहेत.
भोंग्यांच्या वापरावर बंदी आहे हे पोलिसांच्या लक्षात येऊनही ते ‘मशीद आहे’ म्हणून नेहमीप्रमाणे धर्मांधांना घाबरून शेपूट घालत आहेत.
गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असल्याने अशा प्रकारचे ‘सेक्स टॉय शॉप’ उघडले आहे, या बातमीमुळे गोवा शासनाने असे दुकान उघडण्यास अनुज्ञप्ती दिली आहे, असा अर्थ होतो.’’
विशाळगडावर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या या अतिक्रमणाकडे धृतराष्ट्र-गांधारी वृत्तीचा पुरातत्व विभाग, ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे या गडाचे पावित्र्य राखण्यासाठी हिंदूंनाच कंबर कसावी लागणार आहे.
उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद येथील डासना क्षेत्रात असलेले देवीचे मंदिर हे सध्या चर्चेचा विषय बनले आहे. देशात एखादी गोष्ट चर्चेत येणे अथवा आणली जाणे; म्हणजे त्यासंबंधी काहीतरी वाद निर्माण झाल्यामुळे अथवा बहुतेक वेळी तो सिद्ध केल्यामुळे ! डासनादेवी मंदिराची गोष्टही काहीशी तशीच !
अलिगड मुस्लिम विद्यापिठामधील माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याने येथे ३० जानेवारी २०२१ या दिवशी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेत ‘हिंदु समाज सडलेला आहे’, असे वक्तव्य केले होते.
कुलगुरूंच्या तक्रारीनंतर पोलीस आणि प्रशासन अद्याप निष्क्रीयच ! मशिदींवरील भोंग्यांमुळे भारतातील कोट्यवधी लोकांना त्रास होत आहे; मात्र प्रशासन आणि पोलिस यांची शेपूट घालण्याच्या वृत्तीमुळे जनतेने तक्रार केल्यावरही कारवाई करण्याचे कुणाचेही धाडस होत नाही.
केरळमधील साम्यवादी सरकारच्या काळात हिंदूंच्या धार्मिक विधींवर बंदी घातली जाणे हा हिंदुद्वेषच होय ! अन्य धर्मियांच्या एखाद्या धार्मिक कृतीवर बंदी घालण्याचे धाडस साम्यवादी सरकार दाखवेल का ?
भोंग्यांवरून दिल्या जाणार्या अजानमुळे लोकांना होणारा त्रास सर्वश्रुत आहे आणि ते धर्मांधांनाही ठाऊक आहे; मात्र ते पोलीस, प्रशासन एवढेच काय, तर सर्वोच्च न्यायालयालाही जुमानत नाहीत
बंगाल म्हणजे गावठी बॉम्ब बनवण्याचा मोठा कारखाना झाला असून त्याच्या निर्मितीमध्ये तृणमूल काँग्रेसचेच नेते आणि कार्यकर्ते पुढे आहेत, अशी अनेक उदाहरणे समोर आली आहेत; मात्र याविरोधात स्थानिक पोलीस आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणा कृती का करत नाही ?
या गोष्टी पोलीस आणि प्रशासन यांना दिसत नाहीत का ? सामाजिक संघटना आणि प्रसारमाध्यमे जागी आहेत म्हणून बरे आहे !