मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातांचे प्रमाण अल्प करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवण्याचे आदेश !
महामार्गावर अनेकांचे जीव गेल्यावर जागे होणारे प्रशासन काय कामाचे ? आतापर्यंत झालेल्या अपघातांच्या प्रकरणी संबंधित अधिकार्यांना उत्तरदायी ठरवून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला, तर रस्ते अपघातात सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात कुणीही हयगय करणार नाही !