इयत्ता दहावी-बारावीची प्रश्नपत्रिका भ्रमणभाषवर पाठवल्यास ५ वर्षे परीक्षेला मुकणार !
मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीमुळे विद्यार्थ्यांवर संस्कार नाहीत, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? शालेय अभ्यासक्रमात धर्मशिक्षणाचा अंतर्भाव केला असता, तर यासाठी कडक नियम करण्याची वेळ आली नसती !