वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनास ग्रंथदिंडीने प्रारंभ !

९६ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचा प्रारंभ ग्रंथदिंडी आणि मुलांनी केलेले ९६ वृक्षांचे रोपण यांनी करण्‍यात आले.

साहित्‍याचा संसार सरकारच्‍या कह्यात जाऊ नये, याचे भान राखा !

संमेलनाध्‍यक्ष निवृत्त न्‍या. नरेंद्र चपळगावकर यांनी साहित्‍य संस्‍था आणि साहित्‍यिक यांना सुनावले !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्या भाषणाच्या वेळी विदर्भवाद्यांकडून गोंधळ !

मराठी भाषेच्या संदर्भातील संमेलनात वेगळ्या विदर्भाची मागणी केली जाणे दुर्दैवी !

‘मराठी’चा जागर अपेक्षित !

संमेलनात मराठीजन, मराठी भाषा, साहित्‍यिक हे केंद्रस्‍थानी न रहाता दिखाऊ, राजकारणी-पुरोगामी यांच्‍यासमोर नांगी टाकणारी, महागडी साहित्‍य संमेलने, असे त्‍याला स्‍वरूप प्राप्‍त होत आहे. आता सामान्‍य मराठीजनांनीच पुढाकार घेऊन संमेलनाचा मूळ गौरव प्राप्‍त होईपर्यंत पाठपुरावा करावा !

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची सिद्धता पूर्ण !

वर्धा येथील स्वावलंबी विद्यालयाच्या विस्तीर्ण प्रांगणात ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची सिद्धता पूर्ण झाली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनातील भव्‍यता ‘न भूतो न भविष्‍यति’ ठरणारी  !

७ सहस्र ५०० आसंद्यांची व्‍यवस्‍था असणारे असे ५ सभामंडप सिद्ध !

मराठी साहित्य संमेलनासाठी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात भूमीपूजन, तर विद्रोही साहित्य संमेलनासाठी नांगरणीद्वारे भूसन्मान !

मंत्रोच्चाराचे महत्त्व पाश्‍चात्त्यांनाही समजले आहे आणि त्याविषयी संशोधनही केले जात आहे. निवळ ब्राह्मण आणि हिंदूंमधील चालीरिती यांच्याविषयी द्वेषापोटी कृती करणारे विद्रोही समाजाला दिशा काय देणार ?

संमेलनाच्या निधीची वाढीव २ कोटी रुपयांची रक्कम मिळाली नाही !

संमेलन अगदी समीप आलेले असतांना सरकारने ही रक्कम लवकरात लवकर द्यावी, ही मराठीप्रेमींची अपेक्षा !

वर्धा येथील अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनात राजकीय मंडळींची लगबग अधिक !

येथे ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या ९६ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे उद़्‍घाटन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते होणार आहे

‘मराठी’ लोप पावलेली साहित्‍य संमेलने !

ज्‍या संमेलनांमध्‍ये श्री सरस्‍वतीदेवीलाच नाकारले जात असेल, तेथे मराठीच्‍या उत्‍कर्षाची अपेक्षा काय ठेवणार ? तसे मंथन या संमेलनातून घडण्‍यासाठी सारस्‍वतांना श्री गणेश आणि श्री सरस्‍वतीदेवी सद़्‍बुद्धी देवो, हीच प्रार्थना !