संमेलनात पंचपक्‍वानांसाठी अधिक खर्च करण्‍यापेक्षा तो पैसा मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन यांसाठी खर्च केला असता, तर ते उचित झाले असते !

मराठी साहित्‍य संमेलनाला २ सहस्र साहित्‍यिक, कवी, विचारवंत आणि साहित्‍य रसिक प्रतिनिधी उपस्‍थित रहाण्‍याची शक्‍यता आहे. आयोजकांकडून त्‍यांच्‍यासाठी पंचपक्‍वानांची रेलचेल असणार आहे.

मराठी साहित्‍य संमेलन अजूनही अनुदानाच्‍या प्रतीक्षेत !

येथे येत्‍या ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या ९६ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाची सिद्धता जोरात चालू आहे. हे संमेलन येथील स्‍वावलंबी विद्यालयाच्‍या मैदानात होणार आहे.

वर्धा येथे ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन !

९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे होणार आहे, अशी घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी येथे २९ मे या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

‘मराठी’ हरवलेले ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन !

साहित्यिकांनो, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि संमेलने यांचा ऱ्हास होत असतांना ‘निरो’ बनू नका. आपल्या लेखण्या उचला किंवा तोंड उघडा आणि यावर लिहिते व्हा !

गोवा सरकारने मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा !

‘‘एक सहस्र वर्षांपासून गोव्यातील जनतेची भाषा ही मराठी आहे. पोर्तुगीज काळातही सामान्य समाज सर्व व्यवहार मराठीतूनच करत होती. १९ व्या आणि २० व्या शतकात गोव्यात मराठी वाङमयाची निर्मिती झाली. गोव्यात आजही १० हून अधिक मराठी वृत्तपत्रे आहेत.

केंद्र सरकारने मराठी भाषेला तातडीने अभिजात भाषेचा दर्जा द्यावा !

मराठी शाळांची मागणी करणाऱ्या महाराष्ट्रातील आणि बृहन्महाराष्ट्रातील संस्था यांना, तसेच महाविद्यालये यांना शासनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी मागणी ठरावाद्वारे करण्यात आली.

क्रांतीकारकांच्या बलीदानाच्या पुण्यस्मरणाने अखंड भारताच्या निर्मितीसाठी तरुणांची मानसिकता घडेल ! – डॉ. अजय कुलकर्णी, महासचिव, स्वातंत्र्यवीर सावरकर समिती

क्रांतीकारकांच्या बलीदानाचे पुण्यस्मरण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने झाले पाहिजे. तसे झाले, तरच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अखंड भारताचे जे स्वप्न होते, त्याच्या निर्मितीसाठी आजच्या तरुणांची मानसिकता घडेल.

धोरणकर्त्याच्या अंतःकरणाला पाझर फुटणारे साहित्य निर्माण व्हायला हवे ! – डॉ. अशोक ढवण, कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ

धोरणकर्त्याच्या अंतःकरणाला पाझर फुटत नाही तोपर्यंत हे साहित्य वांझोटे ठरेल, अशी खंत डॉ. अशोक ढवण यांनी व्यक्त केली. ते ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘मराठी साहित्यातील शेतकऱ्याचे चित्रण : किती खरे किती खोटे ?’ या परिसंवादाच्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

समाज, राष्ट्र यांना अनुकूल असे लिखाण साहित्यातून व्हावे ! – नितीन गडकरी, केंद्रीय वाहतूक आणि रस्ते परिवहन मंत्री

समाजात चांगले-वाईट असे सर्वच असते; मात्र आपल्याला गुणात्मक परिवर्तन करणाऱ्या आणि विकासाची दिशा देणाऱ्या साहित्याची आवश्यकता आहे. त्यामुळे यापुढील काळात समाज, राष्ट्र यांना अनुकूल असे लिखाण साहित्यातून व्हावे, अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

साहित्य संमेलनस्थळी ‘योग वेदांत सेवा समिती’कडून विनामूल्य सरबत वाटप !

मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणी परगावहून येणाऱ्या अनेक लोकांना कडाक्याच्या उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी ‘योग वेदांत सेवा समिती, उद्गीर आणि लातूर’ विभागाच्या वतीने विनामूल्य ‘पलाश सरबत’चे वाटप करण्यात येत आहे.