९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

वर्धा – येथे चालू झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाषणासाठी उभे रहाताच विदर्भवाद्यांनी पत्रके फेकून वेगळ्या विदर्भाची मागणी केली. या वेळी घोषणाही देण्यात आल्या. संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्याही भाषणाच्या वेळी घोषणा देण्यात आल्या. या प्रकारामुळे संमेलनात काही काळ तणाव तणाव निर्माण झाला होता. शेवटी पोलिसांनी विदर्भवाद्यांना फरफटत बाहेर नेले.
या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘हे सरकार सर्वांचे म्हणणे ऐकणारे आहे. तुमचेही म्हणणे आम्ही ऐकू.’’ त्या वेळी विदर्भवाद्यांनी ‘शेतकर्यांवर बोला, वेगळ्या विदर्भावर बोला’, असे आवाहन करून गोंधळ घातला.
संपादकीय भूमिकामराठी भाषेच्या संदर्भातील संमेलनात वेगळ्या विदर्भाची मागणी केली जाणे दुर्दैवी ! |
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे