मालेगाव बाँबस्फोट प्रकरण

मुंबई – वर्ष २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बाँबस्फोटात मृत्यू पावलेल्या ६ जणांच्या कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. विशेष न्यायालयाने ७ आरोपींना निर्दोष मुक्त केले, ज्यांमध्ये भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा समावेश आहे. त्या निर्णयाविरोधात ९ सप्टेंबरला निसार अहमद सय्यद बिलाल आणि इतर ५ जणांनी त्यांचे अधिवक्ता मतीन शेख यांच्या माध्यमातून ही याचिका प्रविष्ट केली आहे. याद्वारे विशेष न्यायालयाचा निर्णय रहित करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
Brihanmumbai Municipal Corporation : विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !