आमदार विधानसभेत धिंगाणा घालण्यासाठीच येतात का ?
लोकांनी आम्हाला समाजात हितकारी कामे करण्यासाठी आम्हाला निवडून विधीमंडळात पाठवले आहे. मात्र सध्या विधानसभेत विकासकामांऐवजी आमदार दुसर्याच प्रश्नांवरून गोंधळ घालत आहेत.
लोकांनी आम्हाला समाजात हितकारी कामे करण्यासाठी आम्हाला निवडून विधीमंडळात पाठवले आहे. मात्र सध्या विधानसभेत विकासकामांऐवजी आमदार दुसर्याच प्रश्नांवरून गोंधळ घालत आहेत.
चर्चा करून जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा गोंधळ घालून सभागृहाचा वेळ आणि जनतेचा पैसा वाया घालवणारे लोकप्रतिनिधी जनहित काय साधणार ? हेच दिसून येते !
जनतेने निवडून दिलेल्या एका लोकप्रतिनिधीनेच लोकशाहीची वस्तुस्थिती मांडून लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. अशी लोकशाही जनतेचे हित कसे साधणार ?
८ मार्च या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:वरील आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात होत असलेल्या षड्यंत्राच्या पुराव्यांचा ‘पेनड्राईव्ह’ विधानसभेत सादर केला आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत सरकारवर गंभीर आरोप करत ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप सादर केली होती.
विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या तासिकेपूर्वी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्याचे अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांचे देशद्रोह्यांशी संबंध असल्याचा आरोप करत त्यांच्या त्यागपत्राची मागणी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेनड्राईव्हद्वारे पुरावे सादर केले !
त्यांना अनुमती कुणी दिली ? अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी ९ मार्च या दिवशी विधानसभेत केली.
दुकानावर केवळ निलंबनाची कारवाई करून न थांबता जनतेची असुविधा झाल्याविषयी त्यांना शिक्षाही होणे अपेक्षित आहे !
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे वर्ष २०२१-२२ या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवरील आरोग्य विभागाच्या संदर्भातील चर्चेला उत्तर देतांना बोलत होते.