ठाणे येथे धार्मिक स्थळापासून २०० मीटर अंतरापर्यंत ध्वनीवर्धक लावणे, तसेच मिरवणुका यांवर बंदी !

धार्मिक स्थळापासून २०० मीटर अंतरापर्यंत अवैधरित्या जमाव जमवणे, घोषणा देणे, वाद्ये वाजवणे, गायन करणे, विनाअनुमती ध्वनीवर्धक लावणे, मिरवणुका काढणे, तसेच सभा घेणे यांना ठाणे पोलिसांनी बंदी घातली आहे.

महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कट ! – राज्य गुप्तचर विभाग, महाराष्ट्र

अन्य राज्यांतील काही लोक महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कट करत आहेत, अशी माहिती राज्य गुप्तचर विभागाकडून गृहमंत्र्यांना देण्यात आली.

ठाणे येथे धार्मिक स्थळापासून २०० मीटर अंतरापर्यंत ध्वनीवर्धक लावणे, तसेच मिरवणुका आणि घोषणा यांवर बंदी !

बहुसंख्य असूनही धर्मांधांमुळे हिंदूंना असे निर्बंध सहन करावे लागणे, ही लोकशाहीच थट्टाच होय. मुसलमान बहुसंख्य असलेल्या जगातील एकातरी देशात त्यांच्यावर असे निर्बंध लादले जातील का ?

(म्हणे) ‘बळजोरीने भोंगे काढल्यास आम्ही मशिदींना संरक्षण देऊ !’ – रामदास आठवले

मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. असे असतांना  लोकप्रतिनिधींकडून मशिदींना संरक्षण देणे, हा न्यायालयाचा अवमानच नव्हे का ?

राज ठाकरे भोंग्यांविषयीची पुढील भूमिका आज मांडणार

आपल्याला कुणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. त्याविषयी पुढे नेमके काय करायचे, हे मी उद्या, ३ मे या दिवशी ‘ट्वीट’ करून सांगीन, असे ‘ट्वीट’ राज ठाकरे यांनी २ मे या दिवशी केले.

भोंग्यामुळे लोकांना त्रास होतो ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

संजय राऊत पुढे म्हणाले की, भोंग्यांपेक्षा महत्त्वाचे विषय आहेत. या भोंग्यांमागे कोणाची वीज आहे, हे देशाला माहिती आहे. हे हिंदुत्व नाही. हे लेचापेचांचे राज्य नाही. भोंग्यांविषयी काय करायचे, हे सरकारला माहिती आहे.

(म्हणे) ‘राज ठाकरे यांच्यावर गुन्हे नोंद न केल्यास न्यायालयात याचिका प्रविष्ट करू !’ – इम्तियाज जलील, खासदार, एम्.आय.एम.

भोग्यांसंदर्भात ‘नियमाने जा’ म्हणणाऱ्या इम्तियाज जलील यांच्या चोराच्या उलट्या बोंबा !

… अन्यथा ४ मेपासून हनुमान चालिसा दुप्पट आवाजाने लावणारच !

महाराष्ट्रात मला दंगली घडवायच्या नाहीत, तशी माझी इच्छाही नाही; पण ३ मे नंतर महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंगे न काढल्यास ४ मेपासून मशिदींसमोर ध्वनीक्षेपकावरून दुप्पट आवाजात ‘हनुमान चालिसा’ लावली जाईलच.

केंद्र सरकारनेच भोंगाबंदीचा आदेश काढावा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी दिलेल्या निकालामध्ये केंद्र सरकारही पक्षकार होते. त्यामुळे केंद्र सरकारनेच भोंगाबंदीचा आदेश काढावा, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे

भोंग्यांमागील ढोंगी !

इस्लामनुसार अजान ही सचेतन व्यक्तीने द्यावयाचे असते; मात्र ‘अजान देणाऱ्या व्यक्तीचा आवाज भोंग्यांतून बाहेर पडणे’, हे खरे तर इस्लामच्या विरोधात आहे. त्यामुळे काही इस्लामिक राष्ट्रांत अजानसाठी आजही भोंग्यांचा वापर केला जात नाही.