शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना उंचगाव येथे सानुग्रह अनुदान वाटप !

उंचगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या पुढाकाराने ३०० जणांना ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमाच्या अंतर्गत संजय गांधी, श्रावण बाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी अशा शासनाच्या..

अन्वेषणातील नवीन गोष्टी हा जामीन रहित होण्याचा निकष असू शकत नाही हे उच्च न्यायालयाने नमूद केले आहे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

‘सरकारी पक्षाच्या वतीने डॉ. तावडे यांचा जामीन रहित करण्यासाठी केलेले आवेदन न्यायाधिशांनी नाकारावे’, असा युक्तीवाद मुंबई येथील उच्च न्यायालयाचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केला.

देशात ‘एन्.डी.ए.’ला चांगले वातावरण असून ४०० पेक्षा अधिक जागांवर यश मिळेल ! – चंद्राबाबू नायडू

श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन आनंद झाला. देशात शांती नांदावी, या देशातील सर्वांना श्री महालक्ष्मीदेवीचा आशीर्वाद मिळावा, अशी प्रार्थना देवीच्या चरणी केली.

योग्य जीवनशैली आणि योग्य आहार हेच औषध ! – वैद्य सुविनय दामले

भारतीय आयुर्वेद पद्धतीमध्ये प्रसन्न आत्मा, इंद्रिय आणि मन यांचा विचार करून जीवन जगण्याची पद्धती निर्माण केली आहे. भारतीयत्व जोपर्यंत आपल्या अंगात भिनत नाही, तोपर्यंत आपल्याला संपूर्ण आरोग्य मिळणार नाही.

कोल्हापूर शहरातील १७ विनापरवाना, अनधिकृत होर्डिंग्जधारकांना नोटिसा !

कोल्हापूर शहरातील १७ विनापरवाना, अनधिकृत होर्डिंग्जधारकांना महापलिकेच्या वतीने नोटिसा देऊन ती तात्काळ हटवण्यास सांगण्यात आले आहे.

१८ मेपासून श्रीमद् आद्य शंकराचार्य जयंती उत्सवास प्रारंभ ! – शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी

या निमित्ताने शुक्रवार पेठ येथील पीठात आठवडाभर प्रवचन, कीर्तन, गायन आणि देवी भागवत यांचे आयोजन केले आहे. त्याचसमवेत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍यांचा पीठाच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे……

कामात प्रगती नसल्याने अभियंत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !

ठेकेदाराकडून जे काम करण्यात येत आहे, ते पूर्ण क्षमतेने चालू नसल्याचे निदर्शनास आले. त्याचसमवेत कामावर ठेकेदाराचे कुणीही कामगार उपस्थित नव्हते आणि कोणतीही यंत्रसामुग्री उपलब्ध नव्हती

पंचगंगा नदीत अनेक ठिकाणी नाल्यांचे पाणी विनाप्रक्रिया मिसळत असल्याचे संयुक्त पहाणीत सिद्ध !

केवळ हिंदूंच्या गणेशोत्सवासारख्या उत्सवात प्रदूषणाचे कारण पुढे करून श्री गणेशमूर्ती विसर्जनास बंदी करणारे महापालिका प्रशासनाचे या गंभीर प्रदूषणाकडे दुर्लक्ष का ?

साजणीतील अवैध फटाका कारखान्यावर धाड

पोलिसांनी अधिक पडताळणी केली असता त्यांना या कारखान्याच्या जवळच असलेल्या अन्य एका साठाकेंद्रात मोठ्या प्रमाणात ॲल्युमिनियिम पावडर, अर्धा पोते गंधक, वजनकाटा, लोखंडी चाळणी आणि फटाके आढळून आले.

शाळकरी मुलांच्या अपहरणाच्या गैरसमजातून दोघा भिक्षुकांना जमावाकडून मारहाण !

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हे संशयित तरुण भिक्षुक असून कुटुंबियांसह त्यांचे मिरज येथील कृपामयी रुग्णालयाजवळील झोपडपट्टीत वास्तव्य असल्याचे समोर आले.