श्री परशुराम जयंतीच्या निमित्ताने ब्राह्मण संघटनांच्या वतीने शोभायात्रा पार पडली !

श्री परशुराम जयंतीच्या निमित्ताने येथील ब्राह्मण संस्था-संघटना यांनी भव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन रहित करा ! – हर्षद निंबाळकर, विशेष सरकारी अधिवक्ता

सरकार पक्षाच्या वतीने डॉ. तावडे यांचा जामीन रहित होण्यासाठी जिल्हा न्यायालयात आवेदन प्रविष्ट (दाखल) करण्यात आले आहे. त्यावर सरकारी वकिलांचा युक्तीवाद ९ मे या दिवशी संपला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ मे या दिवशी होणार आहे.

निवडणुकीच्या संदर्भातील छायाचित्रे, ध्वनीचित्रीकरण समाजमाध्यांवर प्रसारित करणार्‍यांवर गुन्हे नोंद !

इचलकरंजी येथील विठ्ठल रामजी शिंदे शाळा क्रमांक २१ आणि २५३ मतदान केंद्र येथे एकाने भ्रमणभाष केंद्रात नेण्यास बंदी असतांना त्याच्यासह आत प्रवेश करून चित्रीकरण केले.

१० मे या दिवशी श्री परशुराम जयंतीच्या निमित्त ब्राह्मण संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रम आणि शोभायात्रा !

वैशाख शुक्ल तृतीया, म्हणजेच १० मे या दिवशी श्री परशुराम जयंतीच्या निमित्ताने कोल्हापूर येथील १६ ब्राह्मण संस्थांनी एकत्र येऊन विविध कार्यक्रम आणि शोभायात्रा यांचे आयोजन केले आहे.

मतदानाच्या तिसर्‍या टप्प्यात ५५ टक्के मतदान : किरकोळ घटना वगळता बहुतांश मतदान शांततेत !

कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी ७ पासून, तसेच दुपारी १२ नंतरही कडक उन्हात अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. कोल्हापूर जिल्ह्यात सायंकाळी ५ पर्यंत ६३.७१ टक्के, तर हातकणंगले मतदारसंघात ६२.१८ टक्के मतदान झाले होते.

निवडणूक कामकाजामुळे काही मार्गावरील राज्य परिवहन सेवा विस्कळीत होण्याची शक्यता !

नागरिकांनी सहकार्य करण्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आवाहन

सध्याच्या निवडणुका विकास विरुद्ध विद्वेष अशा होत आहेत ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

महायुतीने गेल्या १० वर्षांत प्रचंड विकासकामे केली आहेत. असे असतांना लोकसभा निवडणुकीतील प्रचारात सध्या वैयक्तिक टीका मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यामुळे सध्याच्या निवडणुका विकास विरुद्ध विद्वेष, अशा होत आहेत.

निवडणूक आयोगाकडून दिव्यांग मतदारांसाठी ‘सक्षम ॲप’ !

देशातील अधिकाधिक दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, तसेच मतदान केंद्रावर पोचून त्यांना मतदान करणे सोपे आणि सोयीचे होण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘सक्षम ॲप’ सिद्ध केले आहे.

‘कोल्हापूर वॉकर्स कोल्हापूर’च्या वतीने मतदान जागृती फेरी !

लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक नागरिकांनी मतदान करण्यासाठी ‘कोल्हापूर वॉकर्स कोल्हापूर’च्या वतीने मतदान जागृती फेरी काढण्यात आली. यात रंकाळा तलाव परिसरात आलेल्या नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदान केंद्रांवर सर्व सुविधा द्या !

तीव्र उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन मतदानासाठी मतदान केंद्रावर येणारे मतदार आणि नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांना आवश्यक त्या सेवासुविधा द्या. जिल्ह्यात ८५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा.