खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या ! – सुनील मोदी, शिवसेना

खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या ! – सुनील मोदी, शिवसेना

खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या होय, असे प्रतिपादन शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी आणि समन्वयक हर्षल सुर्वे यांनी पत्रकर परिषदेत केला.

पावसामुळे राज्यातील २ लाखांहून अधिक हेक्टर शेतीची हानी !

पावसामुळे राज्यातील २ लाखांहून अधिक हेक्टर शेतीची हानी !

पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ३२ फूट ९ इंच नोंदवली असून संभाव्य पूरस्थितीपासून कोल्हापूरकरांनी नि:श्वास सोडला आहे. सध्या राधानगरी आणि वारणा धरणे ७३ टक्के भरली असून दूधगंगा ६२ टक्के भरले आहे.

पुरातत्व विभागाने गडदुर्ग, ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, समाध्या यांचे संवर्धन करावे ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पुरातत्व विभाग आणि प्रशासन यांना निवेदन

पुरातत्व विभागाने गडदुर्ग, ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, समाध्या यांचे संवर्धन करावे ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पुरातत्व विभाग आणि प्रशासन यांना निवेदन

पुरातत्व विभागाने गडदुर्ग, ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, समाध्या यांचे संवर्धन करावे, या प्रमुख मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १८ जुलै या दिवशी पन्हाळा गड येथील पुरातत्व विभाग, तहसीलदार, तसेच नगरपरिषद येथील कार्यालयात निवेदन देण्यात आले.

पावसाच्या उघडीपीमुळे पंचगंगेच्या पाण्याच्या पातळीत घट  !

पावसाच्या उघडीपीमुळे पंचगंगेच्या पाण्याच्या पातळीत घट  !

पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ३२ फूट ९ इंच नोंदवली असून संभाव्य पूरस्थितीपासून कोल्हापूरकरांनी नि:श्वास सोडला आहे. सध्या राधानगरी आणि वारणा धरणे ७३ टक्के भरली असून दूधगंगा ६२ टक्के भरले आहे.

कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे या हिंदूंच्या हत्या करणार्‍यांना फाशी द्या ! – हिंदु जनजागृती समितीचे पेठवडगाव येथे निवेदन

कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे या हिंदूंच्या हत्या करणार्‍यांना फाशी द्या ! – हिंदु जनजागृती समितीचे पेठवडगाव येथे निवेदन

राजस्थानमधील उदयपूर येथील ‘कन्हैयालाल’, तसेच महाराष्ट्रातील अमरावती येथील ‘उमेश कोल्हे’ या हिंदूंच्या हत्या करणार्‍यांना फाशी, तसेच त्यांना साहाय्य करणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.

पोस्टाची प्रतिवर्ष केवळ २९९ किंवा ३९९ रुपयांच्या हप्त्यात १० लाख रुपयांची ‘विमा कवच’ योजना !

पोस्टाची प्रतिवर्ष केवळ २९९ किंवा ३९९ रुपयांच्या हप्त्यात १० लाख रुपयांची ‘विमा कवच’ योजना !

भारतीय डाक विभागाने ‘टाटा एआयजी’च्या अपघात संरक्षण विमा या योजनेशी करार करून प्रतिवर्ष २९९ किंवा ३९९ रुपयांच्या हप्त्यात १० लाख रुपयांचे विमा कवच योजना चालू केली आहे. टपाल विभागाने देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही नवीन योजना आणली आहे.

परात्परगुरु डॉ. आठवले यांचा साधना प्रवास : खंड १, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची गुरुभेट आणि त्यांनी गुरूं कडून शिकणे’, या सनातन-निर्मित ग्रंथाचे प्रकाशन !

परात्परगुरु डॉ. आठवले यांचा साधना प्रवास : खंड १, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची गुरुभेट आणि त्यांनी गुरूं कडून शिकणे’, या सनातन-निर्मित ग्रंथाचे प्रकाशन !

कोल्हापूर शहरात राजारामपुरी येथील ‘इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन’ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात सनातन-निर्मित ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा साधना प्रवास : खंड १, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची गुरुभेट आणि त्यांनी गुरूं कडून शिकणे’,..

पूर व्यवस्थापनाचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करा ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

पूर व्यवस्थापनाचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करा ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

भविष्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास कोणतीही अडचण भासू नये, यादृष्टीने पूर व्यवस्थापनासाठी सर्व विभागांना आवश्यक साधनसामग्री आणि उपाययोजना यांचा समावेश असणारा जिल्ह्याचा एकत्रित परिपूर्ण प्रस्ताव राज्यशासनाकडे सादर करावा,.

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या कारकीर्दीचे अन्वेषण करा !

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या कारकीर्दीचे अन्वेषण करा !

वर्ष २००७ ते २०१७ या काळात उपराष्ट्रपतीपद भूषवणार्‍या ‘हमीद अन्सारी यांच्या निमंत्रणावरून भारतात पत्रकार म्हणून दौरे करतांना भारतातील महत्त्वाची गोपनीय माहिती हमीद अन्सारी यांच्याकडून मिळवली’, असा गौप्यस्फोट नुसरत मिर्झा या पाकिस्तानी पत्रकाराने केला आहे.

कोल्हापूर येथील पंचगंगा नदीच्या पाण्याची इशारा पातळीकडे वाटचाल !

कोल्हापूर येथील पंचगंगा नदीच्या पाण्याची इशारा पातळीकडे वाटचाल !

गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची वाटचाल इशारा पातळीकडे (३९ फूट) चालू आहे. १४ जुलै या दिवशी दुपारी १ वाजता ही पातळी ३७ फूट २ इंचावर पोचली.