जम्मू-काश्मीरमध्ये बकरी ईदनिमित्त गाय, वासरू आणि उंट यांची कुर्बानी देण्यावर बंदी
असा आदेश केंद्रशासनाने संपूर्ण देशासाठी दिला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
असा आदेश केंद्रशासनाने संपूर्ण देशासाठी दिला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
सैनिकांनी केलेल्या गोळीबारानंतर ड्रोन गेले माघारी !
भारतात शांतता नांदण्यासाठी पाकला नष्ट करणेच भारताच्या हिताचे आहे !
हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सय्यद सलाहुदीनच्या दोन मुलांचाही समावेश !
कुपवाडा येथील १ कर्मचारी लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी असल्याचे उघड !
एका सैनिकाच्या बदल्यात पाकचे १०० सैनिक जोपर्यंत ठार केले जात नाहीत, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही !
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. येथे अन्य कोणत्याही देशांच्या संघटनेने नाक खुपसू नये, असे भारताने या संघटनेला परखडपणे सांगायला हवे.
गेल्या ७४ वर्षांत प्रतिवर्षी शेकडो कोटी रुपयांचा व्यय रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना काढण्याचे प्रयत्न कोणत्याही शासनकर्त्याने केले नाहीत, हे लज्जास्पद !
एका तरुणीचा मुसलमान तरुणाशी विवाह
शिखांच्या संघटनांकडून जम्मूमध्ये आंदोलन; ‘लव्ह जिहाद’चा आरोप !
विदेशी सामाजिक माध्यम असलेल्या ट्विटरचा वाढता उद्दामपणा रोखण्यासाठी आता भारतात त्याच्यावर बंदीच घातली पाहिजे !
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट झालेला नाही, हेच आतंकवादी भारताला दाखवून देत आहेत. तो नष्ट करण्यासाठी त्यांचा पोशिंदा पाकला नष्ट करा !
‘सुंठीवाचून खोकला गेला’, असेच या घोषणेविषयी म्हणता येईल !