टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाककडून भारताच्या झालेल्या पराभवाचा परिणाम !

संगरूर (पंजाब) – ‘टी-२०’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये पाकसमवेतच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर येथील ‘भाई गुरदास इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी’च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या वसतीगृहात काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे काही व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत. अशीच घटना राज्यातील खरारमधील रयत बहराट विद्यापिठातही घडली आहे. या विद्यार्थ्यांचे स्थानिक लोकांनी आणि विद्यार्थ्यांनी रक्षण केले. ‘बिहार, उत्तरप्रदेश आणि हरियाणा येथील विद्यार्थी काश्मिरी विद्यार्थ्यांच्या खोल्यांमध्ये घुसले अन् त्यांना मारहाण केली’, असा दावा ‘जम्मू आणि काश्मीर विद्यार्थी संघटने’चे राष्ट्रीय प्रवक्ते नसीर खुहेमी यांनी केला.
Kashmiri students attacked in Punjab college after #INDvsPAK T20 World Cup match#T20WorldCup #T20WorldCup2021https://t.co/4sE3Hu7Uag
— Zee News English (@ZeeNewsEnglish) October 25, 2021
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन