गरोदर महिलांनी ‘रामायण’ आणि ‘सुंदरकांड’ वाचले पाहिजे ! – तेलंगाणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन्

जेव्हा महिला गरोदर असते, तेव्हा तिने रामायण आणि त्यामधील सुंदरकांड वाचले पाहिजे. हे जन्माला येणार्‍या मुलासाठी फार चांगले आहेे- तेलंगाणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन्

ब्राह्मणांनी त्यांची भूमिका पालटून ती निसर्गानुकूल करणे आवश्यक !

हिंदु धर्मासह विविध विषयांवर ८ पुस्तके लिहिणारे आय.ए.एस्. अधिकारी नियाझ खान यांनी ट्वीट करून ब्राह्मणांना त्यांची भूमिका पालटून ती निसर्गानुकूल करण्याचा सल्ला दिला आहे.

म. गांधी यांना मारण्यामागील नथुराम गोडसे यांची वेदना समजून घ्या !

मी गांधी यांना मारले; कारण त्या व्यक्तीची कूटनीती अधिक काळ चालली असती. त्यामुळे भारताचे अस्तित्व शिल्लक राहिले नसते आणि आदर्शही शिल्लक राहिले नसते.

वारीची परंपरा अधिकाधिक वृद्धींगत करणारे संत आणि श्रद्धा अन् भक्ती यांद्वारे आजही तो वसा चालू ठेवणारे वारकरी !

आज आळंदी (पुणे) येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्या निमित्ताने…

बालसंस्कारासाठी थोडा वेळ काढा !

मुलांना रामायण, महाभारत, देवता, संत यांच्या मालिका पहाण्यास निश्चित द्याव्यात; मात्र त्या प्रत्येक कथेतून काय बोध घ्यायचा ? हेसुद्धा मुलांशी चर्चा करून बिंबवावे.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान !

पालखी प्रस्थाननिमित्त देहूतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात परंपरेप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेे. मंदिराची रंगरंगोटी, विविधरंगी पुष्प सजावट, आकर्षक विद्युत् रोषणाई करण्यात आली आहे.

शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज पालखीचे पैठण येथून पंढरपूरकडे प्रस्थान !

शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पालखीने १० जून या दिवशी सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेस पैठण येथून पंढरपूरकडे प्रस्थान केले. या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी ९ जूनपासून शहरात येत होते.

हिंदूंच्या धर्मांतराला ‘बॉलीवूड’ उत्तरदायी ! – मध्यप्रदेशातील आय.ए.एस्. अधिकारी नियाझ खान

हे संपूर्ण पाप बॉलीवूडमुळेच पसरले आहे. गेल्या ७० वर्षांत मोठमोठ्या अभिनेत्यांनी विवाह केला आणि त्यानंतर त्यांच्या पत्नींना इस्लाम स्वीकारायला लावला. त्यामुळे नवी पिढीही बॉलीवूडचेच अनुकरण करत आहे.

अमरनाथ यात्रेला १ जुलैपासून प्रारंभ

गेल्या काही वर्षांपासून या यात्रेला आतंकवादी लक्ष्य करत आहेत. अमरनाथ यात्रेच्या रस्त्यांवर आतंकवाद्यांच्या आक्रमणाचे सावट असणे, हे लज्जास्पद होय !

महाराष्ट्रात वस्त्रसंहिता लागू करणार्‍या मंदिरांची संख्या झाली ११४ !

मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी तेथे वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेणार्‍या देवस्थानांचे अभिनंदन ! असा निर्णय भारतातील सर्वत्रच्या मंदिरांनी घेणे आवश्यक !