अमळनेर (जिल्हा जळगाव) येथील प्रसिद्ध मंगळग्रह मंदिरात भाविकांना तोकडे कपडे घालण्यास बंदी !

धार्मिक गोष्टींच्या संदर्भातील नियमांविषयी त्या क्षेत्रातील उच्चस्तरीय व्यक्तींना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत !

मंदिरांच्या विकासासाठी रत्नागिरी जिल्ह्याला गेल्या ५ वर्षांमध्ये साडेदहा कोटी रुपये संमत !

पर्यटनाला चालना मिळण्याचा मानस ! केवळ पर्यटनाला चालना मिळण्यासाठी नव्हे, तर प्रत्येकाला आध्यात्मिक लाभ होईल, या दृष्टीने मंदिरांचा विकास व्हायला हवा !

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे राष्ट्र आणि धर्म यांचे विचार आपण पुढील पिढीला दिले पाहिजेत ! – प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी, कणेरी मठ, कोल्हापूर

सावरकर घराण्यातील यशोदाबाई गणेश सावरकर, यमुनाबाई विनायक सावरकर आणि शांताबाई नारायण सावरकर या तिघींनी काय हालअपेष्टा सोसल्या ? ते पाहून अनेकांचे डोळे पाणावले.

लोहरदगा (झारखंड) येथील १३ हिंदूंची घरवापसी !

जीवनातील कठीण परिस्थिती ही ज्याच्या-त्याच्या प्रारब्धानुसार येत असते. परिस्थिती सुसह्य होण्यासाठी अथवा तिला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी योग्य साधना करणे आवश्यक आहे, असे हिंदु धर्म सांगतो.

अयोध्येतील श्रीराममंदिराचा पहिला टप्पा ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार ! – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट

मंदिर तीन टप्प्यांत बांधले जात असून पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर भाविकांना मंदिरात प्रवेश करता येईल. पहिल्या टप्प्यात तळमजल्यावरील इतर कामांव्यतिरिक्त ५ मंडपांच्या उभारणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

नाकर्तेपणावर मलमपट्टी 

सध्या ‘इकोफ्रेंडली’ गणेशोत्सवाच्या नावाने जो बागूलबुवा सिद्ध केला जात आहे, यावरून ‘जे जलप्रदूषण होते, ते जणू काही गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळेच होते’, असे चित्र निर्माण केले जात आहे.

२१ ते २८ मे या कालावधीत महाराष्ट्रात आयोजित केलेल्या ‘वीर सावरकर गौरव यात्रे’च्या निमित्ताने…

आर्यावर्त, भारतभूमी इत्यादी आपल्या मायभूमीची आपणास प्रिय असलेली प्राचीन नावे, अर्थातच सुसंस्कृत लोकांना प्रिय रहातील. आमच्या मायभूमीला ‘हिंदुस्थान’ याच नावाने संबोधले पाहिजे.

मातेचे धर्माचरण – युवा पिढीचे अनुकरण !

आईची शिकवण मुलांचे भवितव्य घडवते. लहान मूल हे अनुकरणप्रिय असल्याने ते आपल्या आई-वडिलांचे अनुकरण करण्यास लवकर शिकते. त्यामुळे आई-वडीलांना समाजात वावरतांना सामाजिक आणि नैतिक सतर्कता ही बाळगावीच लागते.

भारतीय संस्कृतीचे जागतिकीकरण होत आहे ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

भारतीय संस्कृतीचे जागतिकीकरण होत आहे. भारतीय संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी नवीन मार्ग शोधले जात आहेत.  आंतरराष्ट्रीय योग दिन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

विंचूदंशावरील लसीचे प्रवर्तक ‘जनी जनार्दन ’: डॉ. तात्यासाहेब नातू यांचे जीवन चरित्र

एखादा ‘आमदार’ हा ‘देवमाणूस’ असू शकतो, हे सांगून कदाचित् आजच्या पिढीला खरे वाटणार नाही; पण हे सत्य सांगणारे हे चरित्र आहे. तरुण वर्गाला आयुष्यभर पुरेल, इतकी संस्काराची शिदोरी या पुस्तकाच्या रूपाने उपलब्ध होणार आहे.