वाचक ‘साधक’ बनणे हेच ‘सनातन प्रभात’चे यश ! – उदय केळुसकर, सनातन संस्था

सर्वांना मार्गदर्शन करणारे ‘सनातन प्रभात’ नियतकालिक घराघरांत पोचवण्यासाठी प्रयत्न करा आणि सामाजिक माध्यमाच्या माध्यमातून ‘सनातन प्रभात’चा प्रसार करा.

भारतातील सरकारी संस्थांवर धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

 अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाच्या परराष्ट्र विभागाला धार्मिक स्वातंत्र्याच्या स्थितीवर भारताला ‘विशिष्ट चिंतेचा देश’ म्हणून घोषित करण्यास सांगितले आहे.

प्रतिकार करणारा समाज उभा करणे, हे समर्थांना अभिप्रेत होते ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मराठवाड्यातील प्रख्यात शिवसमर्थ भक्त ‘श्री दादासाहेब जाधव’ यांना प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचा संक्षिप्त वृत्तांत . . .

रायगडावर १ आणि २ जूनला राज्‍यशासन ३५० वा शिवराज्‍याभिषेक सोहळा साजरा करणार !

भारतातील विविध राज्‍यांच्‍या राजधानीच्‍या ठिकाणी किंवा मराठा साम्राज्‍य, छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍याशी निगडित देशभरात २० अभ्‍यास केंद्रे निवडली जाणार आहेत.

शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती १००८ यांनी घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन !

बद्रिनाथ ज्योतीर्मठ येथील पीठाधीश्वर जगदगुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती १००८ यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले.

हिंदु राष्ट्रासाठी कार्य करणार्‍या सनातन संस्थेसारख्या अनेक संस्थांची आवश्यकता ! – पू. कृष्णात डोणे महाराज (वाघापुरे महाराज)

हिंदु राष्ट्राचे कार्य काळाची आवश्यकता असून त्याला यश प्राप्त होईल. हिंदु राष्ट्रासाठी कार्य करणार्‍या सनातन संस्थेसारख्या अनेक संस्थांची आवश्यकता असून यापुढील काळात हे कार्य वृद्धींगत होईल.

अध्‍यात्‍मातील स्‍त्री माहात्‍म्‍य !

मार्च मासामध्‍ये जागतिक महिला दिन साजरा झाला. सध्‍या ‘सुपर वुमन’चे प्रचंड कौतुक करतांना अनेक माता-भगिनी भारतीय स्‍त्रियांविषयी विविधांगांनी भरपूर लिहित आहेत; पण त्‍यांच्‍याकडून एका महत्त्वाच्‍या विषयावर अल्‍प लक्ष दिले गेले. तो विषय आहे अध्‍यात्‍म !

श्रीराम आणि श्रीकृष्ण समजून घेतल्यास समर्थ भारत घडेल ! – शरद पोंक्षे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ अभिनेते 

जगातील सर्व देश महासत्ता होण्यासाठी धडपडतात; परंतु एकमेव भारत देश ‘विश्वगुरु’ होण्यासाठी धडपडत आहे. शस्त्रांच्या आधारावर महासत्ता बनता येऊ शकते; मात्र ‘विश्वगुरु’ होण्यासाठी संस्कार आणि सनातन संस्कृती लागते.

सभ्यता, संस्कृती आणि हिंदुत्व या दृष्टीने स्त्रियांचे महत्त्व मोठे ! – श्रीमती नंदा डगला, राष्ट्रीय कार्यसमिती सदस्य, भाजप महिला मोर्चा, हरियाणा

एकीकडे ‘महिलांना शिकण्याचा अधिकार नाही’, अशी गरळओक केली जाते; मात्र वैदिक काळापासून स्त्रिया शिक्षण घेत आहेत, तसेच त्यांची पूजाही केली जाते.

श्री देव भैरीची मिरवणूक काढल्याचे प्रकरणी न्यायालयाने केली सर्वांची निर्दोष मुक्तता !

श्री देव भैरीची मिरवणूक काढल्याच्या प्रकरणी नागरिकांच्या दोषसिद्धीसाठी कोणताही सबळ, संयुक्त पुरावा न्यायालयापुढे ठेवण्यात आलेला नसल्याने सर्वांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली.