सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा असणारे आणि ‘अध्यात्म कसे जगावे ?’, याचा आदर्श सर्वांसमोर ठेवणारे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे ! 

‘काही वर्षांपूर्वी मी हिंदु जनजागृती समितीशी संबंधित सेवा करत असतांना माझा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याशी काही वेळा संपर्क होत असे. २०.११.२०२४ या दिवशी मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात महाप्रसाद ग्रहण करत असतांना १ घंटा मला त्यांचा सत्संग लाभला…

मराठी भाषा आणि कविता यांची आवड नसतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या  संकल्‍पशक्‍तीमुळे कविता स्‍फुरू लागल्‍याविषयी पू. शिवाजी वटकर (वय ७८ वर्षे) यांनी वर्णिलेली सूत्रे

मानवी शरीर विषाने (स्‍वभावदोष आणि अहं यांनी) व्‍यापलेल्‍या झाडासमान आहे आणि ते विष केवळ गुरुरूपी अमृतानेच स्‍वच्‍छ होऊ शकते. हे गुरुरूपी अमृत मिळवण्‍यासाठी आपले जीवन त्‍यागावे लागले, तरी तो व्‍यवहार स्‍वस्‍त आणि अधिक लाभदायक आहे.

साधनेत मौन पाळण्याचे महत्त्व !

‘मौनं सर्वार्थसाधनम् ।’ असे म्हणतात. व्यावहारिक आणि आध्यात्मिक जीवनात मौन पाळण्याचे पुष्कळ महत्त्व आहे. आपण स्वभावदोषांमुळे एखाद्या व्यक्तीशी रागाने किंवा प्रतिक्रियात्मक बोलतो, तेव्हा आपल्या बोलण्याने ती व्यक्ती दुखावली जाते.

पू. शिवाजी वटकर यांना श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे जाणवलेले वैशिष्ट्य आणि त्यांच्या अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शिकवणीतील साम्य !

‘समाजातील व्यक्ती आणि साधक यांच्याकडून अनेक वेळा सद्गुरु किंवा सत्पुरुष यांनी सांगितलेली साधना, सेवा, वाचन, लेखन इत्यादी गोष्टी केल्या जातात. काही वेळा समाजातील व्यक्ती या गुरु किंवा ईश्वर यांना अपेक्षित असे न करता….

‘जुनी पुराणी नाव माझी किनार्‍याला लाव ।’, ही अभंगाची ओळ ऐकून सनातनचे पू. शिवाजी वटकर यांना परात्पर गुरु डॉक्टरांप्रती वाटलेली कृतज्ञता !

‘लहान-मोठे, गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित अशा सर्व साधकांवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कृपाछत्र आहे’, हे मी मागील ३० वर्षांपासून स्वतः अनुभवले आहे. त्यांच्या कृपाछत्राखाली असणारा प्रत्येक साधक नेहमीच आनंदी असतो. यामुळे साधकाची शरीररूपी नाव जुनी-नवी कशीही असो, ते हा भवसागर पार करून देतात. त्यामुळेच सनातन परिवारात जन्मलेले बालक संतपदाला पोचते.

साधकाच्या साधना प्रवासात दुःखापेक्षा आनंद अधिक देऊन आध्यात्मिक प्रगती करवून घेणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे, ‘सुख पाहतां जवापाडें । दु:ख पर्वताएवढें ।।’  मी व्यवहारात असतांना मला असाच अनुभव पावलोपावली येत होता…

प.पू. डॉक्टरांच्या कृपेने तेवत रहाती साधकांमधील आत्मज्योती ।

परम पूज्य, तुमचे रूप आहे चैतन्यदायी ।
जीवन माझे बहरले, राहूनी तुमच्या चरणी ॥
तेल संपलेल्या दिव्यातील विझतात वाती ।
प.पू. डॉक्टरांच्या कृपेने तेवत रहाती साधकांमधील आत्मज्योती ॥

विषय आणि वासना यांपासून दूर नेण्याविषयी श्रीकृष्ण अन् संत ज्ञानेश्वर यांच्याप्रमाणे मार्गदर्शन करून साधकांमध्ये वैराग्य निर्माण करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘‘साधना म्हणजे तन, मन, धन आणि सर्वस्व यांचा त्याग. त्यागातच आनंद आहे.’’ विषय आणि वासना यांचा त्याग म्हणजेच वैराग्य होय !  त्यामुळे साधकाला सुख-दुःखाच्या पलीकडे जाऊन आनंद मिळतो. हे साध्य करण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी सनातन संस्थेची स्थापना केली.

कौशल्याने सेवा करून इतरांना आधार देणारे चि. कुशल गुरव आणि कृतज्ञताभावाने सेवा करणार्‍या चि.सौ.कां. किरण व्हटकर !

‘१७.१.२०२५ या दिवशी चि. कुशल गुरव आणि चि.सौ.कां. किरण व्हटकर यांचा शुभविवाह रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात होत आहे. त्यानिमित्त त्यांचे नातेवाईक, संत आणि साधक यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.