साधकांना स्वेच्छेकडून परेच्छेकडे आणि परेच्छेकडून ईश्वरेच्छेकडे जायला शिकवून मोक्षापर्यंत नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

श्रीविष्णुरूपी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधक ‘स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्वरेच्छा’ ही ३ पावले उचलण्याचा प्रयत्न करत असणे

अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ मास्लो यांचा ‘मानवाच्या गरजेचा प्राधान्यक्रम आणि स्वयंप्रेरणा’ याविषयीचा सिद्धांत अन् कलियुगातील मानवाच्या कल्याणासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेला ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग यांचे तुलनात्मक विश्‍लेषण !

वर्ष १९४३ मध्ये अमेरिकेतील मानसशास्त्राचे सुप्रसिद्ध प्राध्यापक श्री. अब्राहम मास्लो यांनी ‘मनुष्य जीवनातील प्राधान्यक्रमाने आवश्यकता कोणत्या आहेत ?’, याविषयीचा एक शोधनिबंध प्रकाशित केला होता.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे आगमन झाल्यावर ‘त्यांच्या माध्यमातून चैतन्य कसे कार्य करते ?’, याविषयी आलेल्या अनुभूती

‘१५.९.२०१९ ते २१.९.२०१९ या कालावधीत श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमात वास्तव्यासाठी होत्या. त्या कालावधीत मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती दिल्या आहेत.

कोटीश: कृतज्ञता व्यक्त करूया पू. दाभोलकरकाकांच्या चरणी ।

पू. दाभोलकरकाका देवदच्या संतमाळेतील संतरत्न शोभती ।
अंतर्मुख राहूनी ते मौनातूनी आम्हाला शुभाशीर्वाद देती ॥

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली देवद (पनवेल) येथील चि. ऋग्वेदी अतुल गोडसे (वय ५ वर्षे) !

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली देवद (पनवेल) येथील चि. ऋग्वेदी अतुल गोडसे (वय ५ वर्षे) !

कु. ऋग्वेदी हिने अलीकडेच ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्यानिमित्ताने तिचे आई-वडील आणि साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

साधकाला इतरांनी चूक सांगितल्यावर त्याने शिकण्याच्या स्थितीत राहून चूक स्वीकारल्यास त्याच्यावर देवाची कृपा होते ! – सद्गुरु राजेंद्र शिंदे

साधकाला इतरांनी चूक सांगितल्यावर त्याने शिकण्याच्या स्थितीत राहून चूक स्वीकारल्यास त्याच्यावर देवाची कृपा होते ! – सद्गुरु राजेंद्र शिंदे

स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत साधकांनी चूक स्वीकारण्यासंदर्भात सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत . . .

लोकशाहीला जनहितकरी हिंदु राष्ट्राविना पर्याय नसे ।

लोकशाहीला जनहितकरी हिंदु राष्ट्राविना पर्याय नसे ।

भ्रष्टाचारी हप्तेवाले पापचरण करूनी नरकात जाती ।
साधना करूनी धर्माचरण करण्या संतजन सांगती ॥
भ्रष्टशाही वशिलेशाही यांची अपकीर्ती सांगू किती ।
लोकशाहीला जनहितकारी हिंदु राष्ट्राविना पर्याय नसे ॥

‘साधकांनी कोरोना वैश्‍विक महामारीसारख्या संकटात भावनेच्या स्तरावर न रहाता अशा गोष्टींकडे साक्षीभावाने पहायला शिकायला हवे !’ – सद्गुरु राजेंद्र शिंदे

‘साधकांनी कोरोना वैश्‍विक महामारीसारख्या संकटात भावनेच्या स्तरावर न रहाता अशा गोष्टींकडे साक्षीभावाने पहायला शिकायला हवे !’ – सद्गुरु राजेंद्र शिंदे

एका साधकाला ‘त्याच्या एका नातेवाईकाला कोरोना झाला आहे’, असे समजले. तेव्हा साधकाच्या मनात ‘त्यांच्या घरी देवपूजा करतात. ते चांगले लोक आहेत, तरी असे कसे झाले ?’, असे विचार येऊन त्याला वाईट वाटले.

‘गुरुचरणी’ साधक शरणागत होऊनी राही ।

‘गुरुचरणी’ साधक शरणागत होऊनी राही ।

‘गुरुचरणा’विण जीवन व्यर्थ जाई ।
‘गुरुचरणी’ मिळतसे सर्वकाही ।
‘गुरुचरणी’ साधक शरणागत होऊनी राही ॥

किती गाऊ देवा, परम पूज्यांची महती ।

किती गाऊ देवा, परम पूज्यांची महती ।

काय सांगू देवा, परम पूज्यांची धर्मसंस्थापनेची महती ।
हिंदु राष्ट्राचे उद्गाते होऊनी, जगदोद्धार करिती ॥
किती गाऊ देवा, परम पूज्यांची महती ।
साधकजन, देवीदेवता, संत, महर्षि त्यांच्या चरणी नतमस्तक होती ॥