सनातन संस्थेशी जिव्हाळ्याचे संबंध असणारे संपादक दिनकर रायकर !
दैनिक ‘लोकमत’चे समूह संपादक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्यरत असलेले दिनकर रायकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.
दैनिक ‘लोकमत’चे समूह संपादक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्यरत असलेले दिनकर रायकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा ६.१०.२०२१ या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या चरणी कवितारूपी कृतज्ञतापुष्प अर्पण करत आहे.
‘३०.३.२०२० या दिवसापासून मी ‘सायटिका, म्हणजे पायाची नस (नाडी) आखडणे’, या व्याधीने ग्रस्त आहे. त्यामुळे मला बसता किंवा चालता येत नाही. तेव्हा आधुनिक वैद्यांनी मला विश्रांती घेण्याविषयी समुपदेशन केले आहे.
साधनेला आरंभ केल्यापासून ते संतपद गाठल्यानंतरही ‘व्यष्टी साधनेच्या आढाव्याचे महत्त्व किती आहे ?’ ते पू. शिवाजी वटकर यांनी स्वतः अनुभवले.
‘पू. (सौ.) अश्विनी पवार (पू. अश्विनीताई) २७ व्या वर्षी संतपदी आरुढ झाल्या. वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेला वयाच्या ३० व्या वर्षी त्यांची आध्यात्मिक पातळी ७६ टक्के होती…
सनातनच्या देवद आश्रमामध्ये पू. अश्विनीताई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांना देवद आश्रमातील संत अन् काही ….
सनातनचे संत पू. शिवाजी वटकर यांनी प्राथमिक संकलन शिकण्यास प्रारंभ केला. त्यांच्या संत सहवासामध्ये लक्षात आलेले दैवी गुण येथे देत आहे.
साधना करून घेऊनी साधकांना आनंदी केले ।
रामराज्यासम ‘हिंदु राष्ट्रा’चे ते उद्गाते झाले ।।
श्रीविष्णुरूपी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधक ‘स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्वरेच्छा’ ही ३ पावले उचलण्याचा प्रयत्न करत असणे
वर्ष १९४३ मध्ये अमेरिकेतील मानसशास्त्राचे सुप्रसिद्ध प्राध्यापक श्री. अब्राहम मास्लो यांनी ‘मनुष्य जीवनातील प्राधान्यक्रमाने आवश्यकता कोणत्या आहेत ?’, याविषयीचा एक शोधनिबंध प्रकाशित केला होता.